शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जनधनच्या विड्रॉल मर्यादेने घरकूल अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता बँकेत जमा होतो. घरकुलाचे आठवडाभरही काम झाल्यास दहा हजारांपेक्षा अधिक खर्च येतो.

ठळक मुद्देदहा हजारांवर ब्रेक, साहित्य खरेदीचा प्रश्न, मजुरी तोडण्याची समस्या, आठवड्याचा खर्चच अधिक

निश्चल गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : बँकांतील बचत खाते जनधनला जोडले असल्याने रक्कम काढण्याला मर्यादा आली आहे. प्रामुख्याने घरकुलाच्या लाभार्थ्यांपुढे मोठा कठीण प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम पूर्ण करायचे कसे, याची चिंता त्यांना सतावत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पुरेशा पैशांअभावी घरकूल अपूर्ण राहिल्यास अनेक लोकांना इतर ठिकाणी आसरा घेण्याची वेळ आली आहे.जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता बँकेत जमा होतो. घरकुलाचे आठवडाभरही काम झाल्यास दहा हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. विविध प्रकारची साहित्य खरेदी, मजुरी द्यावी लागते. पण खात्यातून एवढी रक्कम एकाचवेळी काढता येत नाही.घराचे बांधकाम करण्यासाठी अनेकांनी जुनी घरे उकलून ठेवलेली आहे. पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण न झाल्यास निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. घरकूल लाभार्थ्यांची किरायाने राहण्याची ऐपत नाही. अशावेळी जनधन खात्यातून आवश्यक तेवढी रक्कम काढण्याची मुभा मिळणे हाच एक चांगला उपाय असल्याचे सांगितले जाते.दारिद्र्यरेषेखालील आणि बेघर कुटुंबांना लाभग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील, बेघर आणि कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जातो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यासाठी लाभार्थी निवडले जातात. यासाठी अनेक प्रकारच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच घरकुलाचा लाभ मिळतो. यासाठी बराच कालावधी लोटला जातो. काही कुटुंब कर्ज काढून घराचे बांधकाम पूर्ण करून घेतात. मात्र त्यांना लाभ विलंबाने मिळतो. काही ठिकाणी तर कित्येक वर्ष लोटली जातात. यात त्यांच्यावर घराच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जाच्या बोझ्यावरील व्याजाचा भुर्दंड बसतो. चांगले घर उभे होत असल्याने त्यांचीही सर्व सहन करण्याची तयारी असते. परंतु प्रशासनाकडून काही बाबतीत होणारी अडवणूक त्रासदायक ठरते.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना