शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोखीच्या पाईपलाईनवर वन्यजीवांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:08 IST

टंचाईच्या काळात गोखीचे पाणी यवतमाळकरांचीच नव्हेतर वन्याजीवांचीही तहान भागवित आहे. या पाईपलाईच्या लिकेजवर सामाजिक संस्थांच्या पुढाकरातून वन विभागाने पाठवठे साकारले आहे. आता येथे माकड आणि हरणांचे कळप आपली तहान भागवित असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देसामाजिक संस्थांचा पुढाकार : लिकेज पाण्याचा सदूपयोग, वन विभागाचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टंचाईच्या काळात गोखीचे पाणी यवतमाळकरांचीच नव्हेतर वन्याजीवांचीही तहान भागवित आहे. या पाईपलाईच्या लिकेजवर सामाजिक संस्थांच्या पुढाकरातून वन विभागाने पाठवठे साकारले आहे. आता येथे माकड आणि हरणांचे कळप आपली तहान भागवित असल्याचे दिसत आहे.जिल्ह्याचा भूभाग मोठ्या प्रमाणात जंगलाने व्यापला आहे. मात्र जंगलातील जलस्त्रोत आटले आहे. यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावापर्यंत पोहचले आहेत. वन्यप्राण्याना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनविभागाने विविध सामाजिक संस्था आणि रोटरी क्लबच्या सहाय्याने जंगलामध्ये पाणवठे तयार करण्यास प्रारंभ केला आहे. दारव्हा ते यवतमाळ मार्गावरील गोखी प्रकल्पाच्या पाईपलाईनवर पाणवठे तयार करण्यात आले आहे. यासाठी वनपाल संजय माघाडे यांनी पुढाकार घेऊन सामाजिक संस्थाना आवाहन केले होते. त्यांच्याच प्रयत्नातून सामाजिक संस्था पुढे आल्या आहे.उद्यागासाठी पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला ‘जॉर्इंट’मध्ये ‘लिकेज’ आहे. त्या पाण्याचा स्त्रोत पाणवठ्यांच्या बशीला जोडला आहे. यामुळे या बशा आपोआप भरतात. या ठिकाणावर माकड, निलगाई, मोर, लांडोर, हरिण यांचे कळप दररोज दृष्टीस पडतात. पाण्याच्या या व्यवस्थेने वनप्राण्यांना दिलासा मिळत आहे.डीएफओकडे प्रस्ताववन्यप्राण्यांना पेयजलाची व्यवस्था करण्यात यावी म्हणून विविध रेंजकडून डीएफओकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळायची आहे. यासंदर्भात युद्धपातळीवर निर्णय झाल्यास पाण्यावाचून तडफडणाºया वन्यजीवांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पानवठ्यावर आता पशु पक्षांची गर्दी जमत असून त्यांची तहान भागत आहे.