शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

तालुक्यात वन्यजीव झाले सैरभैर

By admin | Updated: June 4, 2015 02:15 IST

उन्हाळ्याला प्रारंभ होताच जंगलातील जलस्रोत आटले आहे. वन्य जीव पाण्याच्या शोधात सैरभैर झाले ...

भटकंती : हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची नागरिकांमध्ये भीतीउमरखेड : उन्हाळ्याला प्रारंभ होताच जंगलातील जलस्रोत आटले आहे. वन्य जीव पाण्याच्या शोधात सैरभैर झाले असून पाण्याच्या शोधात गावकुसात शिरताहेत. यातून हिंस्त्र प्राण्यांचे मानवावर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाच्या योजना अद्यापही केवळ कागदावरच दिसत आहे. आर्णी तालुक्यात चौफेर जंगल आहे. कोणत्याही गावात जा शेतशिवारालगत जंगल आहे. पूर्वी घनदाट असणारे जंगल आता विरळ झाले आहे. या जंगलांमध्ये असलेल्या जलस्रोतांवर तृणभक्षी व हिंस्त्र प्राणी आपली तहान भागवितात. परंतु अलीकडच्या काळात पाणीटंचाईची झळ या प्राण्यांनाही बसत आहे. यासाठी वनविभाग जंगलात पाणवठे निर्माण करते. परंतु यावर्षी पाणवठे केवळ कागदावर दिसत आहे. पाण्याच्या शोधात प्राणी शेतात व गावात शिरतात. त्यातून शेतकऱ्यांवर हल्ले होत आहे. रात्री शेताच्या रक्षणासाठी जाण्याचीही शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. तसेच तृणभक्षी प्राणी उभ्या पिकांची नासाडीही करीत आहे. यावर्षी उमरखेड तालुक्यातील बंदीभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात नागरिकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटले आहे. त्यामुळे वन्यजीव व पशुपक्षीसुद्धा गावाकडे पाण्यासाठी भटकत आहेत. या प्राण्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. विशेषत: जंगलाशेजारी असलेल्या शेतांमध्ये हे प्राणी मजूरवर्गाला अनेकदा आढळले आहे. (शहर प्रतिनिधी)