शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

दोन हजारांच्या नोटा गेल्या कुठे?

By admin | Updated: June 28, 2017 00:26 IST

निश्चलनीकरणानंतर व्यवहारात आलेल्या दोन हजारांच्या नोटा अवघ्या ७ महिन्यांतच दिसेनाशा होत आहेत.

बँकांना पडला प्रश्न : दहाचे बंडल घेण्यास ग्राहकांचा नकार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : निश्चलनीकरणानंतर व्यवहारात आलेल्या दोन हजारांच्या नोटा अवघ्या ७ महिन्यांतच दिसेनाशा होत आहेत. बँकेच्या काउंटरवर दोन हजारांच्या नोटा दिसत नसून केवळ १०, ५० रुपयांच्या नोटांची बंडले घेण्यास ग्राहक नाक मुरडत आहेत. मात्र, दोन हजारांच्या नोटा पुन्हा धनदांडग्यांनी राखून ठेवल्या का, असा प्रश्न बँक कर्मचाऱ्यांसह, सामान्य ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे. ग्राहकांना विड्रॉल करताना काही दोन हजारांच्या तर काही पाचशे, शंभरच्या नोटाही मिळू लागल्या. परंतु, सध्या बँकांच्या काउंटरवर दोन हजारांच्या नोटाच नसल्याचे चित्र आहे. एक-एक लाखाचे विड्रॉलही शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात दिले जात आहेत. अनेक ग्राहकांना तर ५० हजारांचा विड्रॉल चक्क दहा-दहा रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात स्वीकारावा लागत आहे. एवढ्या नोटा बाळगणे जिकीरीचे असल्याने ग्राहक दोन हजारांच्या नोटा मागतात, पण कॅशिअर दहाच्याच नोटा देतो. त्यातून बँकांमध्ये भांडणे उद्भवत आहेत. बँकेतून विड्रॉलमध्ये एका दिवसात दोन हजारांच्या १०० नोटा दिल्या गेल्या, तर त्यातील ६० टक्के नोटा पुन्हा बँकेकडे येतात, असा बँक कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. पण सध्या बाहेर गेलेल्या नोटांपैकी १०-२० टक्के नोटाच पुन्हा बँकेकडे येत आहेत. त्यातून बँकेत दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला.