शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

धावत्या बसची चाके निखळतात तेव्हा...

By admin | Updated: May 16, 2016 02:36 IST

‘सुरक्षित प्रवासासाठी एसटी बरी’ असे महामंडळ म्हणते. पण, काही घटना पाहता एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे काय, असा प्रश्न पडतो.

करळगाव घाटातील घटना : प्रवासी बचावलेयवतमाळ : ‘सुरक्षित प्रवासासाठी एसटी बरी’ असे महामंडळ म्हणते. पण, काही घटना पाहता एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे काय, असा प्रश्न पडतो. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांच्या हृदयाचे ठोके चुकविणारी घटना रविवारी दुपारी १ वाजता करळगाव घाटात घडली. एसटी बसची मागील दोनही चाके निखळून गेली. चढावाचा भाग आणि चालकाचे प्रसंगावधान यामुळे प्रवासी तारले गेले. यवतमाळ आगाराची ९३६६ या क्रमांकाची बस धामणगावहून यवतमाळकडे येत होती. बस यवतमाळजवळ पोहोचत असतानाच करळगाव घाटात या बसची चालकाच्या डाव्या बाजूकडील मागची दोनही चाके निखळून पडली. हा प्रकार होताच प्रवाशांना धक्का बसला. झाला प्रकार लक्षात येताच चालकाने बस जागीच थांबविण्यात यश मिळविले. हीच बस भरधाव असती तर मोठा अनर्थ घडला असता. या बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते असे सांगितले जाते.यवतमाळ आगारात बसच्या देखभाल दुरुस्तीकडे कसे दुर्लक्ष सुरू आहे, याचा पुरावा या घटनेच्यानिमित्ताने मिळाला आहे. मेकॅनिकलचा निष्काळजीपणा आणि आगार प्रमुखांचे नसलेले नियंत्रण याबाबीमुळे अशा गंभीर घटना घडत आहे. नटबोल्ट ढिले झाल्याने चाके निखळण्याची घटना घडली. यावरून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी किती गंभीर आहे, हे दिसून येते. (वार्ताहर)