शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धावत्या बसची चाके निखळतात तेव्हा...

By admin | Updated: May 16, 2016 02:36 IST

‘सुरक्षित प्रवासासाठी एसटी बरी’ असे महामंडळ म्हणते. पण, काही घटना पाहता एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे काय, असा प्रश्न पडतो.

करळगाव घाटातील घटना : प्रवासी बचावलेयवतमाळ : ‘सुरक्षित प्रवासासाठी एसटी बरी’ असे महामंडळ म्हणते. पण, काही घटना पाहता एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे काय, असा प्रश्न पडतो. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांच्या हृदयाचे ठोके चुकविणारी घटना रविवारी दुपारी १ वाजता करळगाव घाटात घडली. एसटी बसची मागील दोनही चाके निखळून गेली. चढावाचा भाग आणि चालकाचे प्रसंगावधान यामुळे प्रवासी तारले गेले. यवतमाळ आगाराची ९३६६ या क्रमांकाची बस धामणगावहून यवतमाळकडे येत होती. बस यवतमाळजवळ पोहोचत असतानाच करळगाव घाटात या बसची चालकाच्या डाव्या बाजूकडील मागची दोनही चाके निखळून पडली. हा प्रकार होताच प्रवाशांना धक्का बसला. झाला प्रकार लक्षात येताच चालकाने बस जागीच थांबविण्यात यश मिळविले. हीच बस भरधाव असती तर मोठा अनर्थ घडला असता. या बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते असे सांगितले जाते.यवतमाळ आगारात बसच्या देखभाल दुरुस्तीकडे कसे दुर्लक्ष सुरू आहे, याचा पुरावा या घटनेच्यानिमित्ताने मिळाला आहे. मेकॅनिकलचा निष्काळजीपणा आणि आगार प्रमुखांचे नसलेले नियंत्रण याबाबीमुळे अशा गंभीर घटना घडत आहे. नटबोल्ट ढिले झाल्याने चाके निखळण्याची घटना घडली. यावरून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी किती गंभीर आहे, हे दिसून येते. (वार्ताहर)