शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

निवडणुकीतील दारूबंदीचे नियोजन काय?

By admin | Updated: July 24, 2015 02:12 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहे. प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी ‘खऱ्या’ प्रचाराला प्रारंभ झाला आहे.

एक्साईज-पोलिसांपुढे आव्हान : तंटामुक्त समित्या, दारूविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही कसोटीज्ञानेश्वर मुंदे यवतमाळजिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहे. प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी ‘खऱ्या’ प्रचाराला प्रारंभ झाला आहे. यातून गावागावांत वाहणारा दारूचा महापूर रोखण्याचे खरे आव्हान पोलीस व एक्साईजपुढे आहे. तर तंटामुक्त समित्या, दारूविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही कसोटी लागणार आहे. आता दारूबंदीचे नियोजन काय? असा प्रश्न विचारला जात आहे.यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीसह गट ग्रामपंचायतीतही प्रचाराची चुरस दिसत आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास उरले असून प्रत्येक उमेदवार जीवाचे रान करीत आहे. निवडणूक आणि दारू असे ग्रामीण भागात जुनेच समीकरण आहे. पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत याचा अनेकांना प्रत्यय आला. आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. या निवडणुकीतही गावागावात दारूचे पाट वाहणार यात शंका नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकीला चांगलीच ‘झिंग’ चढली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराने ‘खास’ नियोजन केले असून ‘ड्राय डे’च्या काळात अडचण जाऊ नये म्हणून जय्यत तयारी चालविली आहे. (नगर प्रतिनिधी) दीड हजार मतदान केंद्रांसाठी तीन हजार पोलीस कर्मचारी तैनात यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात २५ जुलै रोजी होणाऱ्या ४६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सुरक्षेचा उपाय म्हणून तीन हजार १८६ पोलीस तैनात करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी एक हजार ५६२ मतदान केंद्रावर ६ हजार १८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या असून गावागावांतील वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या बोलविण्यात आल्या आहेत. तब्बल दोनशे जवान यामध्ये असून जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २३ पोलीस निरीक्षक, १०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक हजार ९४४ पोलीस शिपाई , ९०६ होमगार्ड राहणार आहेत. रात्रीपासून पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. आवश्यकता भासल्यास तपासणी नाकेही लावण्यात येणार आहेत. पोलिसांच्या १३७ जीपमधून ही गस्त घालण्यात येणार आहे. यासोबतच निवडणूक विभागानेही प्रत्येक मदान केंद्रावर चार याप्रमाणे एक हजार ५६२ केंद्रावर प्रत्येक चार कर्मचारी राहणार आहे. यासाठी सहा हजार १८८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. निवडणूक विभागाच्या १३५ बसेस आणि १३० जिप्स राहणार आहेत. गुरूवारी सायंकाळी पाच वजाता जाहीर प्रचार संपल्याने आता घरोघरी जाऊन उमेदवार प्रत्यक्ष भेटी घेणार आहे. रात्र वैऱ्याची असल्याने उमेदवारांना जागरण करावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत शेवटचे दोन दिवस अतिशय महत्वाचे मानले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)