शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

बाजार समिती निर्णयाचे शेतकरी संघटनेकडून स्वागत

By admin | Updated: July 9, 2016 02:38 IST

राज्य शासनाने बाजार समितीच्या नियमातून फळे व भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुसद : राज्य शासनाने बाजार समितीच्या नियमातून फळे व भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. मुठभर लोकांच्या दबावाला बळी न पडता शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. फळे आणि भाजीपाला शेताच्या बांधावर अथवा बाजार समिती आवाराच्या बाहेर किंवा ग्राहकाच्या दारात जाऊन थेट विक्री केली तर त्याला हरकत नसावी, अशा प्रकारे बाजार समितीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुर्ण पाठिंबा दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पुलाते, राजू डहाके, विश्वास लांडगे, नाना पुलाते, अमोल पाटील, दिनेश ठाकूर, बाबूलाल भट्टी, श्याम भाकरे, मुकींदराव खरात, बालाजी पुलाते, ज्ञानेश्वर काकडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)