शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

बाजार समिती निर्णयाचे शेतकरी संघटनेकडून स्वागत

By admin | Updated: July 9, 2016 02:38 IST

राज्य शासनाने बाजार समितीच्या नियमातून फळे व भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुसद : राज्य शासनाने बाजार समितीच्या नियमातून फळे व भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. मुठभर लोकांच्या दबावाला बळी न पडता शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. फळे आणि भाजीपाला शेताच्या बांधावर अथवा बाजार समिती आवाराच्या बाहेर किंवा ग्राहकाच्या दारात जाऊन थेट विक्री केली तर त्याला हरकत नसावी, अशा प्रकारे बाजार समितीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुर्ण पाठिंबा दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पुलाते, राजू डहाके, विश्वास लांडगे, नाना पुलाते, अमोल पाटील, दिनेश ठाकूर, बाबूलाल भट्टी, श्याम भाकरे, मुकींदराव खरात, बालाजी पुलाते, ज्ञानेश्वर काकडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)