शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

हवामानावर आधारित विमा हवेतच

By admin | Updated: August 3, 2015 02:15 IST

निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर केली.

६१ लाखांचा हप्ता : सात हजार शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना पैशाची तजवीजच करता आली नाही. केवळ सात हजार शेतकरीच या योजनेत सहभागी झाले. यामुळे हवामानावर आधारित विमा हवेतच विरल्याचे दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा आणि राष्ट्रीय पीक विमा योजना जाहीर करण्यात आली. दोनही विमा योजनेची मुदत संपली आहे. हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा अंतिम अहवाल आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे. हवामानावर आधारित योजनेत जिल्ह्यातील केवळ ७ हजार ४९ शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला. या शेतकऱ्यांनी ६ हजार ५६९ हेक्टरवरील पीक संरक्षित केले. त्यासाठी ६१ लाख ९९ हजारांचा हप्ताही भरला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो शेतकरी हवामानावर आधारित पीक विम्याचा लाभ घेऊ शकले नाही. (शहर वार्ताहर) राष्ट्रीय पीक विम्यासाठी अफलातून अट राष्ट्रीय पीक विमा योजना काढण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली. शेकडो शेतकरी अद्यापही विमा काढण्यापासून वंचित आहे. अशा स्थितीत पीक विमा योजनेला मुदतवाढीची मागणी पुढे आली. त्यानंतर राज्य शासनाचे अवर सचिव श.बा. पावस्कर यांनी मुदत वाढीचा आदेश काढला. यासाठी अफलातून अट टाकण्यात आली. १ आॅगस्टनंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आता राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. यातून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.