जिल्ह्यात शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविली. मात्र कायम भटकंतीवर असलेल्या या बेड्यातील मुलांची नोंदच घेतली नाही. बाभूळगाव तालुक्यातून हा बेडा भटकंतीवर निघाला. चाऱ्याच्या शोधात ही मंडळी रात्रंदिवस भटकंतीवर असतात. ना शिक्षणाचा गंध ना सुरक्षेची हमी अशाही स्थितीत ही मंडळी जीवन जगत आहेत.
आम्ही शाळाबाह्यच...
By admin | Updated: July 6, 2015 02:42 IST