शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

३९ लाख वृक्ष कोमेजण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:02 IST

गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यात लावण्यात आलेले ३९ रोपटे अवघ्या दोन महिन्यातच कोमेजण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देमाळरान पुन्हा उजाड : वृक्ष लागवडीत संवर्धनाची सोयच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यात लावण्यात आलेले ३९ रोपटे अवघ्या दोन महिन्यातच कोमेजण्याच्या मार्गावर आहे. वृक्ष लागवड योजनेत वृक्ष संवर्धनाची सोय नसल्याने शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना कागदोपत्रीच राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.शासकीय योजना केवळ भपकेबाजपणासाठी राबविल्या जातात. योजना राबविताना येणाºया अडचणी व उपाययोजनांचा विचार होत नसल्याने त्या पूर्णत: फसतात. वन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेचीही तीच गत झाली आहे. जिल्ह्यात या योजनेत तब्बल ३९ हजार लाख रोपट्यांची लागवड करण्यात आली. ही रोपटी सप्टेंबरमध्येच अखेरच्या घटका मोजत आहे. त्यातच पुढील पावसाळ््यात १३ कोटी रोपटी लावण्याचे नियोजन केले जात आहे.वृक्ष लागवड योजना ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशा पद्धतीने राबविली गेली. खड्डा तोच, झाड नवीन, या पद्धतीने नियोजन केले गेले. केवळ जाहिरातबाजी करून काही तरी मोठे अभियान हाती घेतल्याचे दर्शविण्यासाठी वृक्ष लागवडीचे आकडे फुगवले जात आहे. जिल्ह्याला जुलै २०१७ मध्ये २५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र येथील वनविभागाच्या यंत्रणेने त्याही पुढे एक पाऊल टाकत तब्बल २७ लाख झाडांची लागवड केली. इतर शासकीय यंत्रणांनी १२ लाख झाडे लावल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.हा पराक्रम त्यांनी केवळ जुलै महिन्यातील एका आठवड्यातच पूर्ण करीत वनमंत्र्यांचे छायाचित्र छापून गाजावाजा केला. प्रत्यक्षात ही सर्व झाडे आता कोमेजण्याच्या मार्गावर आहे.जुन्या खड्ड्यात नवीन झाडयावर्षी जिल्ह्यात केवळ ६० टक्के पाऊस झाला. यवतमाळ, राळेगाव, कळंबमध्ये सर्वात कमी पाऊस झाला. परिणामी पर्यावरण प्रेमाचा आव आणून लावलेली झाडे आता सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यांना वाचविण्यासाठी वन विभागाकडे कोणतीच तरतूद नाही. परिणामी पुढीलवर्षी वन विभागाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जुनेच खड्डे कामात येण्याच शक्यता आहे. वनमंत्र्यांची महत्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना एकाच खड्ड्यात दरवर्षी नवीन झाड लावून पूर्णत्वास जाण्याचे संकेत यातून मिळत आहे.