शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

३९ लाख वृक्ष कोमेजण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:02 IST

गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यात लावण्यात आलेले ३९ रोपटे अवघ्या दोन महिन्यातच कोमेजण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देमाळरान पुन्हा उजाड : वृक्ष लागवडीत संवर्धनाची सोयच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यात लावण्यात आलेले ३९ रोपटे अवघ्या दोन महिन्यातच कोमेजण्याच्या मार्गावर आहे. वृक्ष लागवड योजनेत वृक्ष संवर्धनाची सोय नसल्याने शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना कागदोपत्रीच राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.शासकीय योजना केवळ भपकेबाजपणासाठी राबविल्या जातात. योजना राबविताना येणाºया अडचणी व उपाययोजनांचा विचार होत नसल्याने त्या पूर्णत: फसतात. वन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेचीही तीच गत झाली आहे. जिल्ह्यात या योजनेत तब्बल ३९ हजार लाख रोपट्यांची लागवड करण्यात आली. ही रोपटी सप्टेंबरमध्येच अखेरच्या घटका मोजत आहे. त्यातच पुढील पावसाळ््यात १३ कोटी रोपटी लावण्याचे नियोजन केले जात आहे.वृक्ष लागवड योजना ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशा पद्धतीने राबविली गेली. खड्डा तोच, झाड नवीन, या पद्धतीने नियोजन केले गेले. केवळ जाहिरातबाजी करून काही तरी मोठे अभियान हाती घेतल्याचे दर्शविण्यासाठी वृक्ष लागवडीचे आकडे फुगवले जात आहे. जिल्ह्याला जुलै २०१७ मध्ये २५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र येथील वनविभागाच्या यंत्रणेने त्याही पुढे एक पाऊल टाकत तब्बल २७ लाख झाडांची लागवड केली. इतर शासकीय यंत्रणांनी १२ लाख झाडे लावल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.हा पराक्रम त्यांनी केवळ जुलै महिन्यातील एका आठवड्यातच पूर्ण करीत वनमंत्र्यांचे छायाचित्र छापून गाजावाजा केला. प्रत्यक्षात ही सर्व झाडे आता कोमेजण्याच्या मार्गावर आहे.जुन्या खड्ड्यात नवीन झाडयावर्षी जिल्ह्यात केवळ ६० टक्के पाऊस झाला. यवतमाळ, राळेगाव, कळंबमध्ये सर्वात कमी पाऊस झाला. परिणामी पर्यावरण प्रेमाचा आव आणून लावलेली झाडे आता सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यांना वाचविण्यासाठी वन विभागाकडे कोणतीच तरतूद नाही. परिणामी पुढीलवर्षी वन विभागाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जुनेच खड्डे कामात येण्याच शक्यता आहे. वनमंत्र्यांची महत्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना एकाच खड्ड्यात दरवर्षी नवीन झाड लावून पूर्णत्वास जाण्याचे संकेत यातून मिळत आहे.