शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

झरीत पाण्याची कृत्रिम समस्या

By admin | Updated: April 1, 2016 02:53 IST

शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पाणी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील नगरपंचायतीवर नगरसेवक व नागरिकांनी मोर्चा काढला.

नागरिकांचा घागर मोर्चा : पाणी टंचाईकडे नगरपंचायतीचे दुर्लक्षझरी : शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पाणी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील नगरपंचायतीवर नगरसेवक व नागरिकांनी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांना पाणी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले.येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायत स्तरावरील रचना तयार करून येथील निवडणूक झाली. निवडणूक होऊन बराच कालावधी लोटला. परंतु नगरपंचायत स्तरावरील विकास कामांचा मुहूर्त अजूनही निघाला नाही. शहरात सांडपाणी, वीज, पिण्याचे पाणी आदी मूलभूत समस्यांनी आता डोके वर काढले आहे. येथील पाणी पुरवठा योजना ही गेल्या दीड वर्षांपासून पाईपलाईन लिकेज असल्यामुळे बंद अवस्थेत आहे. ज्या विहिरीतून पाणी घेतले जाते, त्या विहिरीत आत्महत्या झाल्याने गावकऱ्यांनी त्या पाण्यावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. अशा परिस्थतीत येथील जलस्त्रोत १४ हातपंपावर अवलंबून आहे. मात्र त्यापैकी चार हापंतप नादुरूस्त असल्याने ज्या भागातील हातपंप बंद आहे, त्याठिकाणी पाणी समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक नऊमध्ये तीव्र पाणी समस्या दिसून येत आहे. याबाबत नगराध्यक्ष मंदा सिडाम व प्रभारी मुख्याधिकारी नायब तहसीलदार कापशीकर यांना विचारणा केली असता, सध्या तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे हातपंप दुरूस्ती व नळयोजना दुरूस्तीला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. तथापि पुढील आठवड्यापर्यंत पाणी पुरवठा योजना व हातपंप दुरूस्त केल्या जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)