शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ग्रामपंचायतने बांधलेल्या बंधाऱ्यात पाणीच पाणी

By admin | Updated: November 19, 2016 01:29 IST

यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे ग्रामपंचायत कडून नदीवर बंधारा बांधण्यात आला.

स्तुत्य उपक्रम : गावातील विहिरींच्या पाणी पातळीत झाली वाढ, शेतीलाही होतो फायदाहिवरी : यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे ग्रामपंचायत कडून नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात सध्या बऱ्यापैकी पाण्याची साठवण झाली आहे. याचा फायदा नागरिकांना व जनावरांनासुद्धा होत आहे. दरवर्षी उन्हाळ््यातील पाणीटंचाई बघता हिवरी येथील ग्रामपंचायतीने यावर्षी पावसाळ््यापूर्वीच बंधारा बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांचीही साथ मिळाली त्यातून नदीवर एक मोठा बंधारा बांधण्यात यश आले. त्यानंतर झालेल्या चांगल्या पावसामुळे सध्यास्थितीत या बंधाऱ्यात अडीच ते तीन पुरूष खोल पाणी जमा झाले आहे. या पाण्यामुळे गावातील विहिरींची पातळीही वाढली आहे. जनावरांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. परिसरातील शेतीलाही या पाण्याचा फायदा होत आहे. ग्रामपंचायतकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अशा प्रकारचा बंधारा दरवर्षी बांधण्यात येतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात या बंधाऱ्याची चांगली मदत होत असल्याचे सकारात्मक चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद दिसून येत असून, गावाचे सौंदर्यही खुलले आहे. अशा प्रकारचा उपक्रम इतरही गावांनी राबविल्यास पाणीटंचाईवर मात करता येऊ शकते, असे मत हिवरीचे ग्रामविकास अधिकारी आर.बी. अग्रहरी व सरपंच सुवर्णा कुमरे यांनी व्यक्त केले. या बंधाऱ्यासाठी उपसरपंच नितीन गावंडे, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)