शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जलप्रकल्पांची पातळी घसरली

By admin | Updated: December 16, 2015 02:42 IST

पावसाळ्यात जलप्रकल्प भरण्याच्या वाटेवर होते. तर साठवण तलाव हाऊसफुल्ल झाले होेते. या प्रकल्पात पाण्यापेक्षा गाळ अधिक होता.

टंचाईचे सावट : पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधारे कोरडे यवतमाळ : पावसाळ्यात जलप्रकल्प भरण्याच्या वाटेवर होते. तर साठवण तलाव हाऊसफुल्ल झाले होेते. या प्रकल्पात पाण्यापेक्षा गाळ अधिक होता. यामुळे हिवाळ्यात प्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिणामी जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.यवतमाळ जिल्ह्यात पावसाळ्यात मध्यम प्रकल्पामध्ये ८० टक्के जलसाठा होता. या जलसाठ्यात चार टक्क्याने घट नोंदविण्यात आली आहे. तर लघुप्रकल्पामध्ये केवळ ५१ टक्के जलसाठा कायम आहे. गावालगतचे सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे आणि ओढे आटले आहेत. यामुळे या साठवण तलावावर सिंचन अवलंबून असलेल्या विहिरींची पातळी खाली घसरली आहे. परिणामी रबीचे सिंचन प्रभावित होण्याचा अंदाज आहे. हिवाळ्यात पाण्याची पातळी घसरल्याने उन्हाळ्यात सिंचन होणार किंवा नाही, असा गंभीर प्रश्न काही भागात निर्माण झाला आहे. यातून कृषी क्षेत्रातील उत्पन्नाला जबर फटका बसण्याचा धोका निर्माण होणार आहे. जनावरांनाही टंचाई सामना करावा लागेल. (शहर वार्ताहर)