शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; शाहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल...
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
6
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
7
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
8
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
9
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
10
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
11
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
12
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
13
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
14
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
15
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
16
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
17
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
18
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
19
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
20
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:43 IST

फोटो उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले ...

फोटो

उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे धरणातून नदीत पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाने केली आहे.

पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे नदी तिरावरील अनेक गावांतील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची तीव्रता उग्ररूप धारण करू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कोट्यातून इसापूर धरणातील आरक्षित पाणी साठ्यातून १० दलघमी पाणी सध्या चालू असलेल्या कालव्याच्या सिंचन पाण्यासोबतच तात्काळ पैनगंगा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने विशेष बाब म्हणून नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यात दरवर्षी पाणीपट्टीसाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील-देवसरकर, श्रीधर केशवराव देवसरकर यांनी निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.