शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:43 IST

फोटो उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले ...

फोटो

उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे धरणातून नदीत पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाने केली आहे.

पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे नदी तिरावरील अनेक गावांतील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची तीव्रता उग्ररूप धारण करू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कोट्यातून इसापूर धरणातील आरक्षित पाणी साठ्यातून १० दलघमी पाणी सध्या चालू असलेल्या कालव्याच्या सिंचन पाण्यासोबतच तात्काळ पैनगंगा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने विशेष बाब म्हणून नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यात दरवर्षी पाणीपट्टीसाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील-देवसरकर, श्रीधर केशवराव देवसरकर यांनी निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.