शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:43 IST

फोटो उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले ...

फोटो

उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे धरणातून नदीत पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाने केली आहे.

पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे नदी तिरावरील अनेक गावांतील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची तीव्रता उग्ररूप धारण करू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कोट्यातून इसापूर धरणातील आरक्षित पाणी साठ्यातून १० दलघमी पाणी सध्या चालू असलेल्या कालव्याच्या सिंचन पाण्यासोबतच तात्काळ पैनगंगा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने विशेष बाब म्हणून नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यात दरवर्षी पाणीपट्टीसाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील-देवसरकर, श्रीधर केशवराव देवसरकर यांनी निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.