शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:43 IST

फोटो उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले ...

फोटो

उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे धरणातून नदीत पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाने केली आहे.

पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे नदी तिरावरील अनेक गावांतील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची तीव्रता उग्ररूप धारण करू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कोट्यातून इसापूर धरणातील आरक्षित पाणी साठ्यातून १० दलघमी पाणी सध्या चालू असलेल्या कालव्याच्या सिंचन पाण्यासोबतच तात्काळ पैनगंगा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने विशेष बाब म्हणून नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यात दरवर्षी पाणीपट्टीसाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील-देवसरकर, श्रीधर केशवराव देवसरकर यांनी निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.