शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वॉटर कप स्पर्धा लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:57 IST

सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राळेगाव येथे घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले.येथील वसंत जिनिंग सभागृहात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. डॉ.राजेश देशमुख म्हणाले, हमखास ९०० मिमी पाऊस पडणाºया आपल्या जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली. भविष्यातील मोठ्या संकटाची ही चाहूल आहे. यामुळे आपण वेळीच सावध होवून जलयुक्त शिवार शेततळे, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण आदींच्या माध्यमातून आणि वॉटर कप स्पर्धेच्या साहाय्याने गाव पाणीदार करावे, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले.या बैठकीला पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पौळ, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर आदी उपस्थित होते. डॉ.अविनाश पौळ यांनी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणे खूप खडतर असल्याचे सांगितले. मात्र स्पर्धेत सहभागी गावातील नागरिकांनी कुणाचीही वाट न बघता श्रमदान करण्याचे आवाहन केले. यावेळी गेल्यावर्षी वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाºया कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. काही नागरिकांनी गावातील समस्या कथन केल्या. डॉ.पौळ यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. संचालन संतोष शिरसाट तर आभार संगीता वासाडे यांनी मानले. बैठकीला स्पर्धेतील गावांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.