शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

अरुणावती काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

फोटो दिग्रस : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे अरुणावती धरणात ९९.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाच ...

फोटो

दिग्रस : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे अरुणावती धरणात ९९.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी यापूर्वी नऊ गेटमधून प्रति सेकंद ३७० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, दोन दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने, रविवारी सकाळी १० नंतर चार दरवाजे बंद करण्यात आले. आता पाच दरवाज्यांतून ११५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

अद्याप पाण्याची आवक सुरूच असल्याने, पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धरणात आणखी पाणी वाढण्याची शक्यता गृहित धरून धरणाच्या जवळपासच्या सर्वच गावांतील नागरिकांना अरुणावती प्रकल्प विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाणी सोडल्यास धरण पात्रात अथवा धरणाच्या पुढील भागात मासेमारी करण्यासाठी कुणीही येऊ नये, असे आवाहन उपविभागीय अभियंता सागर आलाटकर यांनी केले आहे.