शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अरुणावती काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

फोटो दिग्रस : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे अरुणावती धरणात ९९.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाच ...

फोटो

दिग्रस : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे अरुणावती धरणात ९९.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी यापूर्वी नऊ गेटमधून प्रति सेकंद ३७० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, दोन दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने, रविवारी सकाळी १० नंतर चार दरवाजे बंद करण्यात आले. आता पाच दरवाज्यांतून ११५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

अद्याप पाण्याची आवक सुरूच असल्याने, पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धरणात आणखी पाणी वाढण्याची शक्यता गृहित धरून धरणाच्या जवळपासच्या सर्वच गावांतील नागरिकांना अरुणावती प्रकल्प विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाणी सोडल्यास धरण पात्रात अथवा धरणाच्या पुढील भागात मासेमारी करण्यासाठी कुणीही येऊ नये, असे आवाहन उपविभागीय अभियंता सागर आलाटकर यांनी केले आहे.