शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पैनगंगा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

नदीकाठावर पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यांतील अनेक गावे आहे. सध्या धरण जलाशयाची पातळी ४३९.७२ मीटर ...

नदीकाठावर पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यांतील अनेक गावे आहे. सध्या धरण जलाशयाची पातळी ४३९.७२ मीटर झाली आहे. जिवंत साठा ८४५.१८ दलघमी आहे. जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. १५ सप्टेंबरपर्यंत पाणी पातळी ९८.५१ टक्के ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने वक्रव्दाराद्वारे कोणत्याही क्षणी अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीत सोडावे लागणार आहे. त्यामुळे पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तीरांवरील गावातील नगरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांनी आपली गुरेढोरे, घरगुती व शेती उपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी ठेवणे व नगरिकांनी सुरक्षितस्थळी राहण्याबाबत तहसीलदारांनी सूचना द्यावी, असे पूरनियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अभियंता एच.एस. धुळगंडे यांनी कळविले आहे. त्यानुसार तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.