शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

जिल्ह्याला मान्सूनची प्रतीक्षा

By admin | Updated: June 10, 2015 02:28 IST

केरळमध्ये मान्सून धडकला असला तरी जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी त्याला थोडा अवधी लागणार आहे.

३४३ हेक्टरवर मान्सूनपूर्व पेरणी : ६५ मिमी पावसानंतरच पेरणी करायवतमाळ : केरळमध्ये मान्सून धडकला असला तरी जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी त्याला थोडा अवधी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे. ६५ मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. तर दुसरीकडे ओलीताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी ३४३ हेक्टरवर मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. कृषी विभागाने साडेआठ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्याचे नियोजन तयार केले आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा कपाशीचा आहे. कापसाच्या लागवडीसाठी ७ जुलैपर्यंतचा कालावधी महत्वाचा आहे. त्याच सोबत टोबनीसाठी लागणारा पाऊस महत्वाचा आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या सध्या थांबल्या आहेत. या खालोखाल सोयाबीनची लागवड होणार आहे. सोयाबीनच्या लागवडीसाठी आवश्यक असलेली उगवनशक्ती तपासणे आवशक आहे. त्यासोबतच मोझाइकला बियाणे बळी पडलेले नसावे. असेच बियाणे पेरण्यासाठी योग्य आहे. त्यादृष्टीने योग्य बियाण्याची निवड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. जून-जुलै महिन्यातील पेरण्या महत्वाच्या आहे. असे असले तरी ६५ मिमी पाऊस उगवण शक्तीसाठी योग्य आहे. हा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद यादगीरवार यांनी केले आहे. अन्यथा पुरेशा पावसाअभावी पेरणी वाया जाण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन केले आहे. (शहर वार्ताहर)