शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

१४६३ कामगारांना स्वगृही परतण्याचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील विविध कॅम्पमध्ये मजूर आश्रयला आहेत. ७८४ कामगार झारखंडचे आहेत. १७५ कामगार पश्चिम बंगालचे आहेत. तर ५०४ कामगार बिहार राज्यातील आहे. या कामगारांना स्वगृही परतायचे आहे. मात्र स्वतंत्र वाहनाची व्यवस्था त्यांना करता आली नाही. या कामगारांकरिता आता मोफत रेल्वे सोडली जाणार आहे. अमरावतीवरून १३ मे रोजी झारखंडच्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवेळापत्रकच नाही : वाहनांसाठी पैसे नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या कामगाराची नोंद आरोग्य विभाग करीत आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यांना १४ दिवसाकरिता क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात ४,७९१ कामगारांची नोंद करण्यात आली आहे. तर १,४६३ कामगारांना स्वगृही परत जायचे आहे. त्याकरिता त्यांना अडचणी सोसाव्या लागत आहे.आतापर्यंत जिल्ह्यात बाहेर राज्यातून १,८५५ कामगार परतले आहेत. तर राज्यातील इतर जिल्ह्यातून २९३६ कामगार जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्या आरोग्याची पुढील १४ दिवस तपासणी करण्यात येणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील विविध कॅम्पमध्ये मजूर आश्रयला आहेत. ७८४ कामगार झारखंडचे आहेत. १७५ कामगार पश्चिम बंगालचे आहेत. तर ५०४ कामगार बिहार राज्यातील आहे. या कामगारांना स्वगृही परतायचे आहे. मात्र स्वतंत्र वाहनाची व्यवस्था त्यांना करता आली नाही. या कामगारांकरिता आता मोफत रेल्वे सोडली जाणार आहे. अमरावतीवरून १३ मे रोजी झारखंडच्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र याचे वेळापत्रक निश्चित नाही. यामुळे मजुरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.कामगारांना स्वगृही पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. रेल्वेचे वेळापत्रक मिळताच या मजुरांना त्या रेल्वेस्थानकापर्यंत पोहचविण्यात येणार आहे.- ललितकुमार वºहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या