शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पावसाच्या हुलकावणीने बळीराजा चिंतेत

By admin | Updated: August 20, 2014 23:48 IST

यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा पूर्णपणे कोरडा गेला. आसुसलेल्या जमिनीवर पावसाचा थेंब नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी व्याकुळ झालेलं रान मात्र अचानक मुकं झालयं. बळीराजा उद्ध्वस्त

पुसद : यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा पूर्णपणे कोरडा गेला. आसुसलेल्या जमिनीवर पावसाचा थेंब नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी व्याकुळ झालेलं रान मात्र अचानक मुकं झालयं. बळीराजा उद्ध्वस्त आयुष्याला सावरण्याची गणित मांडत असतानाच पाऊस मात्र सतत हुलकावणी देतोय.सावकार, बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करताहेत. कसे तरी महागड ेबियाणे आणले. काहींनी जमिनीच्या पोटात टाकलय. पण पावसाचा पत्ता नाही. सावकार, सरकार, बोगस बियाणे यांच्या जुलुमी पाशात अडकलेला शेतकरी पावसाची वाट पाहतोय. पण निसर्गही त्यांच्यावर कोपलाय. मनामध्ये हिरव्या स्वप्नाचे जाळे विणत असताना ते बेईमान फसवे ढग येतात. अन् वाकुल्या दाखवून निघून जातात. कोरड्या ढगांची कोरडी सहानुभूती मनावर खोलवर वार करत आहे. पावसाचे हे धक्कातंत्र खरेच अनाकलनीय! पाणी टंचाईच्या भीतीने सर्वजण व्याकुळ झाले आहे. ढगांचा हा नकली चेहरा आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर पावसात पेरणी करीत आहे.परिसरात नदी, नाले, ओढे, विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत. त्यात भरीस भर शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त आयुष्यावर हसणारे ढग हा अनुभव गेल्या एक महिन्यापासून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपाच्या मोठ्या प्रमाणात उलटल्या आहेत. रोहिणी, मृग कोरडा गेला. नंतर थोडाफार पाऊस झाला. शेतकरी खूश झाला. पण हा आनंद क्षणभंगूर ठरला. आकाशात ढगांचे राज्य दिसते. आता खैर नाही. पाऊस वचपा काढणार. टपोर थेंबानी झोडपून काढणार अशा कल्पना मनात रेंगाळत असतानाच हवेच्या झोताने तो दूर कुठे निघून गेला कळलच नाही. (तालुका प्रतिनिधी)