शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

भाजीपाला गडगडला

By admin | Updated: August 22, 2016 01:07 IST

उन्हाळा आणि त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला गगणाला भिडलेले भाजीपाल्यांचे दर आतामात्र बऱ्यापैकी उतरले आहेत.

गृहिणींना दिलासा : टमाटर, काकडी, कांदे १० रूपये किलोयवतमाळ : उन्हाळा आणि त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला गगणाला भिडलेले भाजीपाल्यांचे दर आतामात्र बऱ्यापैकी उतरले आहेत. सध्या भाजीपाल्याला पोषक असे वातावरण असल्यामुळे उत्पादन वाढून बाजारात आवक वाढली आहे. सहाजिकच दरही कमी झाले. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असला तरीदेखील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चांगलाच तोटा सहन करावा लागत आहे. आवक वाढताच बाजारपेठेत भाज्यांचे भाव गडगडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. काही शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला गुरांच्या गोठ्यात नेण्यास सुरूवात केली आहे. या स्थितीत शेतमालास संरक्षण न मिळाल्यास भविष्यात भाजीपाल्याचे क्षेत्र कमी होऊन शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढणार आहे. खरिप हंगामात शेतकरी सर्वाधिक अडचणीत असतो. जवळचे सर्व पैसे संपलेले असतात. या स्थितीत तत्काळ पैसे मिळावे म्हणून शेतकरी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यातून कीटकनाशकाची फवारणी करता यावी आणि खताचे व्यवस्थापन करता यावे, हा मुख्य उद्देश असतो. घरखर्च भागविण्यासाठी पैसे वापरले जातात. मात्र यावर्षी चित्र विपरित आहे.भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली घसरले आहेत. यामुळे भाजीपाल्याचा लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. भाजीपाला तोडण्यासाठी लागणारी मजुरीही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी गुरांसाठी चारा म्हणून आपली जनावरे भाजीपाल्यात सोडली आहेत. तर दुधाळ जनावरासाठी ढेपेऐवजी भाजीपालाच लावला जात आहे. (शहर वार्ताहर)