शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना वय उलटूनही नोकरी नाही

By admin | Updated: June 23, 2017 01:51 IST

जगण्याचे एकमेव साधन अरुणावतीच्या बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीची अपेक्षा होती.

अरुणावती प्रकल्प : मजुरीवर करावा लागतो उदरनिर्वाहलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जगण्याचे एकमेव साधन अरुणावतीच्या बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीची अपेक्षा होती. परंतु आता नोकरीचे वय उलटून गेले तरी अनेकांना नोकरीच मिळाली नाही. भूमिहीन झालेल्या बेरोजगार तरुणांना मजुरीवर उदरनिर्वाह करावा लागतो.दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. येथे अरुणावती नदीवर प्रकल्प उभारण्यात आला. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ८९४ चौरस किलोमीटर आहे. १९८० साली कामाला सुरुवात झालेल्या या प्रकल्पाची घळ १९९४ मध्ये भरण्यात आली. १९९५ पासून सिंचन सुरू झाले. या प्रकल्पात ११ गावे बुडित क्षेद्धात गेली. येथील शेतकरी भूमिहीन झाले. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तीला ज्येष्ठता यादीनुसार वर्ग ३ व ४ मध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. नोकरी मिळणार या आशेवर अनेकांनी प्रकल्पाला विनाअट जमिनी दिल्या. परंतु अनेक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुण एजबार झाले आहे. त्यामुळे शासकीय नोकरीची आशाही मावळली आहे. शेती धरणात गेली. रोजगाराचा कोणताही आधार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मुले भूमिहीन होवून रोजमजुरी करताना दिसत आहे. सुरुवातीला या बेरोजगारांना मोठमोठाली आश्वासने देण्यात आली. अनेकांना नोकरीचे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु अरुणावती प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरीपासून वंचितच राहिले. नोकरीसाठी शासनाचे दार ठोठावून ही मंडळी आता थकली आहे. आपल्यावरील अन्याय दूर करावा, शासनाला जाग यावी यासाठी प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार तरुण एकत्र येण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाकडून टोलवाटोलवीप्रकल्पग्रस्त तरुणांनी नोकरीच्या आशेने आतापर्यंत अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजविले. परंतु प्रत्येक ठिकाणी टोलवाटोलवी करण्यात आली. अनेकांनी तर नोकरीसाठी अर्ज करणेही आता बंद केले आहे. नोकरी मिळत नसेल तर आम्ही जगावे कसे, असे तरुण म्हणत आहे.