शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अधर पूस प्रकल्प दुर्लक्षित

By admin | Updated: June 10, 2015 02:40 IST

महागाव तालुक्याचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेणी येथे अधर पूस प्रकल्प उभारण्यात आला.

संजय भगत महागाव महागाव तालुक्याचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेणी येथे अधर पूस प्रकल्प उभारण्यात आला. मात्र या प्रकल्पातून अद्यापही पूर्ण क्षमतेने सिंचन झाले नाही. धरण परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य असते. सोई-सुविधांकडे दुर्लक्ष होत असून आजपर्यंत या प्रकल्पाला कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा हा प्रकल्प शासनाच्या लेखी दुर्लक्षितच दिसत आहे. महागाव तालुक्यातील वेणी येथे अधरपूस प्रकल्प आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता नऊ हजार हेक्टर आहे. गत पाच वर्षात धरणावर झालेला खर्च आणि तुलनेत शेतकऱ्यांना मिळालेले पाणी तसेच शासनाचा वसूल झालेला महसूल यांच्यात कुठेही ताळमेळ लागत नाही. या प्रकल्पाचा उपविभाग महागाव येथे आहे. प्रत्यक्षात या उपविभागाचे काम मात्र गंगाखेडवरूनच चालते. या प्रकल्पाचे उपअभियंता शेतकऱ्यांंना कधी दिसलेच नाही. त्यांनी स्वत:हून पाणी वाटप, कालव्याची दुरुस्ती, पाटचऱ्याची कामे आदीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही. शेतकऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचा संवाद नसल्याने धरणात पाणी असूनही दरवर्षी पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. महागाव तालुक्यातील सवना सर्कलमधील एकही कालवा दुरूस्त करण्यात आला नाही. मायनर ११-१२ सब १२, मायन १० वर कोणीतीच कामे झालेली नाही. धरणाच्या मुख्य कालव्यातून पाणी अधिक सोडले तर शेतकऱ्याला मिळत नाही. कारण कालवे नादुरूस्त आहे. पाणी कमी सोडले तर शेतकऱ्यांपर्यंत पोहाचत नाही. अशी दुहेरी अडचणीची स्थिती अधरपूस प्रकल्पाची झालेली आहे.