शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नेर येथील दोन युवक रेल्वेतून पडून गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:52 IST

अशोकनगर परीसरातील दोन यूवक मुंबईला कामासाठी जात असताना धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जूनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली.

नेर (यवतमाळ)-  नेर येथील अशोकनगर परीसरातील दोन यूवक मुंबईला कामासाठी जात असताना धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जूनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली.मिळालेल्या माहितीनुसार, नेर येथील ८ ते १० युवक कामाकरिता मुंबईला जाण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस बडनेरा येथून निघाले. नांदुरा रेल्वे स्थानकावरून गाडी पुढे जाताच गाडीमधून अक्षय सुरजुशे (वय २२वर्षे) व मनीष पंचबुद्धे (वय २६ वर्षे) हे दोघेही पडून गंभीर जखमी झाले .घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाऊंडेशनचे विजय वानखडे, ईश्वर चांभारे व निलेश राजपूत आदींनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी युवकांना तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले.मात्र प्रकृती अस्वास्थामुळे त्या गंभीर युवकांना पुढील उपचारार्थ खामगाव येथे हलविण्यात आले. चौकशीअंती हे युवक नेरचे असल्याची माहिती मिळताच ओमसाई फांउडेशनने त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. सदर दोन्ही युवकांवर खामगाव येथे उपचार सुरू आहेत.