शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

दोन हजार ५० गावांनी घेतली स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: October 3, 2014 02:11 IST

महात्मा गांधीच्या जयंती दिनापासून स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

  यवतमाळ : महात्मा गांधीच्या जयंती दिनापासून स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. या अभियानाला सुरवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. वर्षातील १०० दिवस श्रमदान करण्याची प्रतिज्ञा करवून घेण्यात आली. सोबतच इतरांनाही स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेणार असल्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. यानंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता करून अभियानाला शुभारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी स्वत: गाजर गवत उपटले. सोबत कर्मचाऱ्यांनी गवत काढले. खराट्यांनी स्वच्छता करण्यात आली. गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये सभासदापासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. शाळांमध्ये स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यवतमाळ शहरातही भल्या पहाटे कर्मचाऱ्यांनी झाडूच्या मदतीने स्वच्छता केली. एनसीसी कार्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी झाडू घेवून स्वच्छता केली. या अभियानाला नागरिकांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानाने जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ झाला. (शहर वार्ताहर)