शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शेतकऱ्यांनी भरले ३९ कोटी रूपये

By admin | Updated: August 28, 2016 00:19 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख

राष्ट्रीयकृत बँकांची चुप्पी : निम्म्या क्षेत्राला पीक विम्याचे कवच, सर्वाधिक सोयाबीन उत्पादकयवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख १८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. यामुळे पाच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांना संरक्षण मिळाले आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी हा आकडा अद्यापही गुलदस्त्यात ठेवला आहे. यामुळे एकूण पीक संरक्षित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेतील पिकांचा विमा उतरविताना प्रारंभी अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. अर्जाची अट शिथिल झाल्यानंतर विमा कंपनीकडे विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. १० जुलैपर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात आले. या अंतिम अहवालाची गोळाबेरीज जिल्हा बँकेने केली आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांना अद्यापही पीक विम्याची गोळाबेरीज करता आली नाही. यामुळे सहकार दप्तरी राष्ट्रीयकृत बँकाचा अहवाल निरंक आहे.जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी हा अहवाल अद्यापही जिल्हा प्रशासनापुढे सादर केला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानुसार दोन लाख १८ हजार शेतकऱ्यांनी पाच लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला आहे.यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि कडधान्याच्या पिकांचा समावेश आहे. कापसाचा विमा उतरविण्यासाठी हेक्टरी १७०० रूपयांचा खर्च होता. त्या तुलनेत सोयाबीनच्या विम्यासाठी कमी रक्कम होती. यामुळे सर्वाधिक विमा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उतरविल्याची बाब पुढे आली आहे. (शहर वार्ताहर)