शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दोन कोटींचा रस्ता तीन दिवसात फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:51 IST

डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना होणारा आनंद औटघटकेचा ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना होणारा आनंद औटघटकेचा ठरला. संपूर्ण रस्ता उखडायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून एका कंत्राटदाराने या रस्त्याचे काम केले. त्याने आपले संपूर्ण ‘कौशल्य’ या कामात ओतले. अतिशय बोगस साहित्य या कामासाठी वापरले असावे हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. पुसदच्या कंत्राटदाराने सिमेंट रस्ता पूर्ण केला. डांबरीकरणाचे काम केले नाही. यवतमाळ येथील एका कंत्राटदाराने औदार्य दाखवित काम पूर्ण केले. परंतु त्यात प्रामाणिकतेचा थोडाही लवलेश नाही. पाच-पन्नास मिटर नव्हे तर तब्बल २०० मीटर डांबरीकरण उखडले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता तूषार परळीकर यांना याविषयी विचारले तर त्यांनी मुख्य अभियंत्यांना विचारा असे सांगून जबाबदारी झटकली.अवघ्या तिसºया दिवशी डांबरीकरण उखडले, ही बाब गंभीर आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र हा विषय गांभीर्याने घेत नाही. जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते. या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायतीतर्फे तक्रार केली जाईल, असे पिंपळगाव(डुब्बा)चे सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी सांगितली.काम सुरू असताना लक्ष द्यायचे नाही, ही अधिकाऱ्यांच्या कामाची पद्धत झाली आहे. लोकांनी तक्रारी केल्यानंतर आश्वासने द्यायची. असाच प्रकार पिंपळगाव-कोलुरा रस्त्याबाबत झाला आहे. अभियंता एस.डी. माही यांनी सदर रस्त्याचे सीलकोट करून दिले जाईल, असे सांगून कंत्राटदारांची पाठराखण केली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक