शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

प्रयत्न करा, भाग्य बदलेल

By admin | Updated: July 2, 2015 02:53 IST

शेतकऱ्यांनी शेतीवरच विसंबून न राहता जोडधंद्यावर भर द्यावा. यामुळे दुष्काळाची कुठलीही चिंता राहणार नाही.

जिल्हाधिकारी : शेतकऱ्यांशी साधला संवादयवतमाळ : शेतकऱ्यांनी शेतीवरच विसंबून न राहता जोडधंद्यावर भर द्यावा. यामुळे दुष्काळाची कुठलीही चिंता राहणार नाही. प्रयत्न करा, भाग्य बदलेल, असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिला. ते बुधवारी शेतकऱ्यांशी कृषी दिनानिमित्त मुक्त संवाद साधत होते.जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव नाईक यांचा जीवनपट, कृषीविषयक योजनांची माहिती, कापूस लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापन, जैविक खते आणि नियंत्रकाचा वापर, शाश्वत शेती या विषयांवर यावेळी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजय राठोड (नागपूर), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकणी, कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांच्यासह अनेकजण मंचावर उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कलशेट्टी म्हणाले, हा संपूर्ण आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा कायापालट होण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी विशद केली. (शहर वार्ताहर)