शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रयत्न करा, भाग्य बदलेल

By admin | Updated: July 2, 2015 02:53 IST

शेतकऱ्यांनी शेतीवरच विसंबून न राहता जोडधंद्यावर भर द्यावा. यामुळे दुष्काळाची कुठलीही चिंता राहणार नाही.

जिल्हाधिकारी : शेतकऱ्यांशी साधला संवादयवतमाळ : शेतकऱ्यांनी शेतीवरच विसंबून न राहता जोडधंद्यावर भर द्यावा. यामुळे दुष्काळाची कुठलीही चिंता राहणार नाही. प्रयत्न करा, भाग्य बदलेल, असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिला. ते बुधवारी शेतकऱ्यांशी कृषी दिनानिमित्त मुक्त संवाद साधत होते.जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव नाईक यांचा जीवनपट, कृषीविषयक योजनांची माहिती, कापूस लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापन, जैविक खते आणि नियंत्रकाचा वापर, शाश्वत शेती या विषयांवर यावेळी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजय राठोड (नागपूर), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकणी, कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांच्यासह अनेकजण मंचावर उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कलशेट्टी म्हणाले, हा संपूर्ण आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा कायापालट होण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी विशद केली. (शहर वार्ताहर)