शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते - वैशाली येडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:44 IST

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती.

स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीयवतमाळ : अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.मराठीच्या एवढ्या मोठ्या मंगल सोहळ्यात कुंकुवाचा टिळा लावण्यासाठी माज्यासारखी विधवा कामी आली हे माझं भाग्य समजते असे म्हणत येडे यांनी आवर्जून नमूद केले. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचे उदघाटक म्हणून आमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटकाचा मान कोणाकडे जाणार याबाबत सर्व स्तरांवर चर्चा रंगत होती. काही मान्यवर साहित्यिकांनी पुन्हा सहगल यांना सन्मानाने आमंत्रित करण्याची मागणी केली होती. अखेर संयोजकांनी गुरुवारी दुपारी या वादावर पडदा टाकत वैशाली येडे यांचे नाव उद्घाटक म्हणून घोषित केले. त्यांनतर येडे यांच्या मनोगताविषयी साहित्य वतुर्ळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र याला पूर्णविराम देत येडे यांनी अत्यंत परखड आणि बेधडकपणे आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांची दाद मिळवली.याप्रसंगी येडे यांनी म्हटले की , पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती. शेतकरी मरणानंतर अंबानी, अदानी होत नाही हे माज्या नवऱ्याला समजले नाही याची खंत आहे. माझा मात्र या जन्मावर विश्वास आहे म्हणून याच जन्मात ही वायद्याची शेती फायद्यात करण्यासाठी लढत आहे. मी बहिणाबाईंची लेक आहे, म्हणून कोणी अंगावर हात टाकला तर त्याला हात दाखविण्याची ताकद आहे, असे सांगत मी विधवा नाही, एकल महिला आहे असे येडे यांनी अधोरेखित केले. लेखन, साहित्याचा बाजार वाचत नाही , मी माणसांमध्ये राहून माणस वाचली, पण साहित्यातून जगण्याच बळ मिळत हे खरे आहे. त्यामुळेच 'तेरव' या नाट्यकृतीचा जन्म झाला. यातून एकल महिलांच्या जगण्याचा मदार्नी संघर्ष दाखविला आहे असे येडे म्हणाल्याजग रहाटीनं लादलेल विधवापणबाई नवऱ्याच्या घरी जाताना कुळ, दैवत, माय-बाप नवअडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले. मात्र असेच एखाद्या पुरुषाच्या बाबतीत झाले तर त्याला जमेल का असा परखड सवाल येडे यांनी उपस्थित केला. माज्या वाट्याला आलेल पांढर कपाळ हे निर्सगाच्या नियमाने आलेल नाही तर जगरहाटीनं आले आहे असे सांगत व्यवस्थेन अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.लेखक अन कास्तकार सारखेचतुम्ही आमच्या दु:खावर कादंबऱ्या लिहिता, कथा लिहिता..त्याला पुरस्कार मिळतात. त्यावर सिनेमेही निघतात मात्र त्याला भाव मिळत नाही असे म्हणत लेखक आणि कष्टकरी सारखेच असल्याचे येडे म्हणाल्या. मात्र आता संमेलनाच्या निमित्ताने अभावात जगणाऱ्याला भाव मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन