शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते - वैशाली येडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:44 IST

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती.

स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीयवतमाळ : अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.मराठीच्या एवढ्या मोठ्या मंगल सोहळ्यात कुंकुवाचा टिळा लावण्यासाठी माज्यासारखी विधवा कामी आली हे माझं भाग्य समजते असे म्हणत येडे यांनी आवर्जून नमूद केले. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचे उदघाटक म्हणून आमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटकाचा मान कोणाकडे जाणार याबाबत सर्व स्तरांवर चर्चा रंगत होती. काही मान्यवर साहित्यिकांनी पुन्हा सहगल यांना सन्मानाने आमंत्रित करण्याची मागणी केली होती. अखेर संयोजकांनी गुरुवारी दुपारी या वादावर पडदा टाकत वैशाली येडे यांचे नाव उद्घाटक म्हणून घोषित केले. त्यांनतर येडे यांच्या मनोगताविषयी साहित्य वतुर्ळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र याला पूर्णविराम देत येडे यांनी अत्यंत परखड आणि बेधडकपणे आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांची दाद मिळवली.याप्रसंगी येडे यांनी म्हटले की , पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती. शेतकरी मरणानंतर अंबानी, अदानी होत नाही हे माज्या नवऱ्याला समजले नाही याची खंत आहे. माझा मात्र या जन्मावर विश्वास आहे म्हणून याच जन्मात ही वायद्याची शेती फायद्यात करण्यासाठी लढत आहे. मी बहिणाबाईंची लेक आहे, म्हणून कोणी अंगावर हात टाकला तर त्याला हात दाखविण्याची ताकद आहे, असे सांगत मी विधवा नाही, एकल महिला आहे असे येडे यांनी अधोरेखित केले. लेखन, साहित्याचा बाजार वाचत नाही , मी माणसांमध्ये राहून माणस वाचली, पण साहित्यातून जगण्याच बळ मिळत हे खरे आहे. त्यामुळेच 'तेरव' या नाट्यकृतीचा जन्म झाला. यातून एकल महिलांच्या जगण्याचा मदार्नी संघर्ष दाखविला आहे असे येडे म्हणाल्याजग रहाटीनं लादलेल विधवापणबाई नवऱ्याच्या घरी जाताना कुळ, दैवत, माय-बाप नवअडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले. मात्र असेच एखाद्या पुरुषाच्या बाबतीत झाले तर त्याला जमेल का असा परखड सवाल येडे यांनी उपस्थित केला. माज्या वाट्याला आलेल पांढर कपाळ हे निर्सगाच्या नियमाने आलेल नाही तर जगरहाटीनं आले आहे असे सांगत व्यवस्थेन अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.लेखक अन कास्तकार सारखेचतुम्ही आमच्या दु:खावर कादंबऱ्या लिहिता, कथा लिहिता..त्याला पुरस्कार मिळतात. त्यावर सिनेमेही निघतात मात्र त्याला भाव मिळत नाही असे म्हणत लेखक आणि कष्टकरी सारखेच असल्याचे येडे म्हणाल्या. मात्र आता संमेलनाच्या निमित्ताने अभावात जगणाऱ्याला भाव मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन