शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

बाणगाव येथे वीर जवानांना श्रद्धांजली

By admin | Updated: November 2, 2016 00:59 IST

‘अगर सरहदों पे मेरे जवानों की पहरेदारी न होती तो यकिन मानो मेरे दोस्त किसी की भी दिवाली न होती’

नेर : ‘अगर सरहदों पे मेरे जवानों की पहरेदारी न होती तो यकिन मानो मेरे दोस्त किसी की भी दिवाली न होती’ अशा भावपूर्ण शब्दात अनिल महाराज चव्हाण यांनी भारतीय वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. निमित्त होते, बाणगाव येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रद्धांजली कार्यक्रमाचे.शहिदांना श्रद्धांजलीनंतरच दिवाळी साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यानुसार प्रत्येक घरातून एक दिवा सेवादास महाराज मंदिरात आणण्यात आला. दिव्यातून ‘भारत माँ के वीर जवान, तुझे कोटी कोटी सलाम’ असे अक्षरं साकारण्यात आले. याप्रसंगी संजय चव्हाण, परमानंद आडे, दिनकर राठोड, प्रवीण चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ते नोकरीनिमित्त इतर ठिकाणी वास्तव्याला आहे. सणानिमित्त गावात आले होते. बाणगाव येथे असलेल्या सर्व नऊ तांड्यातील नायकांचीही उपस्थिती होती. लालसिंग चव्हाण, सुधाकर राठोड, प्रल्हाद चव्हाण, बाबाराव राठोड, सरदार पवार, श्रीराम राठोड, माधवराव राठोड, तुकाराम राठोड, दिवाकर चव्हाण, नील राठोड, अरुण महाराज, तेवीचंद महाराज, अशोक शेंदुरकार, गोपीचंद आडे, वसराम राठोड आदी उपस्थित होते. सरपंच विद्याताई इंगोले यांनी याप्रसंगी उपस्थिती दर्शविली. उपसरपंच माधव राठोड यांनी यावेळी चारोळी सादर केली. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान - जय किसान, इन्कलाब जिंदाबाद आदी घोषणांनी गाव दणाणून गेले होते. (तालुका प्रतिनिधी)