शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश थांबले

By admin | Updated: October 15, 2015 02:58 IST

अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले तरी, आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशाचा तिढा सुटला नाही.

प्रतीक्षा : अर्ध्या सत्रानंतरही विद्यार्थी वंचितयवतमाळ : अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले तरी, आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशाचा तिढा सुटला नाही. दोन हजार विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेशाची प्रतीक्षा आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन बिरसा ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पांढरकवडा आणि पुसद प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३० वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर केले आहे. यामधील दोन हजार विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचा शैक्षणिक प्रवास थांबण्याचा धोका वाढला आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा बिरसा ब्रिगेडने दिला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरविंद कुडमेथे, उपाध्यक्ष गणेश आत्राम, सनी कुडमेथे, कालीराम वेट्टी, विशाल मडावी, दिनेश आडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळाला तरी त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. भोजनही अतिशय निकृष्ट असते. आता तर अर्धे सत्र संपूनही अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. (शहर वार्ताहर)