शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

कृषिमंत्र्यांच्या निषेधासाठी आज ‘विजस’चे आंदोलन

By admin | Updated: May 10, 2015 01:47 IST

आदिवासी शेतकरी आत्महत्या करीत नसल्याचा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा दावा खोटा आहे.

यवतमाळ : आदिवासी शेतकरी आत्महत्या करीत नसल्याचा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा दावा खोटा आहे. दरम्यान कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या सरकार शेतकरी आत्महत्या रोखू शकत नाही, या विधानाचा रविवार १० मे रोजी पांढरकवडा येथे निषेध केला जाईल, असे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कळविले आहे.आदिवासी शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या भाजप-सेनेला दिसत नसतील तर त्यांनी दडपापूरच्या भोतू मेश्राम, रुंझाचा मधुकर पेंदोर, जोगीनकवडाचा रमेश घोडाम, बोरगावचा तानबा तोडसाम, जळकाचा अशोक कोहचाडे यांच्या घरी येवून त्यांच्या आत्महत्यांची कारणे विचारावी. प्रत्यक्ष भेटीतच त्यांना आदिवासी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे कळतील, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. विदर्भात मागील दशकात झालेल्या ११ हजारावर शेतकरी आत्महत्यांमध्ये ५० टक्के शेतकरी आदिवासी, दलित आणि भटक्या जमातीचे आहेत. बँकांनी कर्ज नाकारल्याने, कृषी मालाला भाव न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा सरकारी अहवाल आहे. असे असतानाही कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी खोटी माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. सरकारला शेतकरी आत्महत्या थांबविता येत नसेल तर मंत्रीपदाचा राजीनामा तत्काळ द्यावा, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, १० मे रोजीच्या निषेध कार्यक्रमात आदिवासी शेतकरी विधवा मोठ्या प्रमाणात सहभागी होतील, अशी माहिती सुनीता पेंदोर, सविता सिडाम व चंद्रकला मेश्राम यांनी कळविली आहे. (वार्ताहर)