शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

बारावीच्या ३५ हजार विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा

By admin | Updated: February 28, 2017 01:22 IST

मंगळवारपासून बारावीच्या शालांत माध्यमिक परीक्षेला प्रारंभ होत आहे.

यवतमाळ : मंगळवारपासून बारावीच्या शालांत माध्यमिक परीक्षेला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १०४ केंद्रावरून ३५ हजार ५०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्या दृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे.२८ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्याकरीता १०४ केंद्राची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी ३३ हजार ४७९ नियमित विद्यार्थी आणि २०३३ रिपीटर्स विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे.परीक्षा काळात कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू करण्यात आले आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी १०४ भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच बैठे पथकही कारवाई करणार आहे. परीक्षा दरम्यान केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यास ब्ांदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात जथ्याने फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी शिक्षण विभागासोबतच जिल्हा प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)