शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

आॅगस्टमध्ये ‘टिप-टिप बरसा पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:08 IST

राज्याची राजधानी मुंबईत पावसाने हाहाकार उडविला असताना यवतमाळ जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यातही टिप टिप बरसा पाणी असेच चित्र आहे.

ठळक मुद्दे१५ तालुके कोरडे : पुसदमध्ये मात्र अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याची राजधानी मुंबईत पावसाने हाहाकार उडविला असताना यवतमाळ जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यातही टिप टिप बरसा पाणी असेच चित्र आहे. १५ तालुक्यांचे डोळे आकाशाकडे लागले असताना याला पुसद तालुक्यात मात्र अतिवृष्टीची नोंद झाली आहे.जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या २४ तासात २३.२५ मिमी पावसाची नोंद झाली. पुसद तालुक्यात ९३ मिमी सर्वाधिक पाऊस कोसळला. तर यवतमाळ ११ मिमी , बाभुळगाव १७ मिमी, कळंब ७ मिमी, आर्णी ९ मिमी, दारव्हा १ मिमी, दिग्रस ३० मिमी, नेर १८ मिमी, उमरखेड ७ मिमी, महागाव ७ मिमी, केळापूर २८ मिमी, घाटंजी २९ मिमी, राळेगाव ६ मिमी, वणी ४७ मिमी, मारेगाव ११ मिमी तर झरीमध्ये ५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४५६ मिमी आहे. पावसाने ५० टक्केची सरासरी गाठली आहे. गतवर्षी ७०५ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आली होती.पावसात जोर नसल्याने जलप्रकल्पात सरासरी २८ टक्के जलसाठा झाला आहे. यामध्ये बेंबळा २९ टक्के, निम्न वर्धा २८.८९, अधरपूस ६४.६०, अरूणावती २३.२४, अपर पैनगंगा इसापूर ६.५२ तर अडाण प्रकल्पात २८.९५ टक्के पाण्याचा संचय झाला आहे. यामुळे अनेक गावात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात भीषण जलसंकट जिल्ह्यावर येणार आहे.गुरूवारनंतर पावसाला ब्रेकहवामान खात्याने गुरूवार नंतर पावसाला ब्रेक लागणार असल्याचे म्हटले आहे. या काळात मुबलक पाऊस झाला तरच काही प्रमाणातच जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. या पावसावरच शेतकºयांचे रब्बीचे नियोजन अवलंबून रहाणार आहे.