शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

तीन महिन्यांपासून रोहित्र बंदच

By admin | Updated: November 22, 2014 01:59 IST

विद्युत कंपनीचे दुर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मूळावर उठले आहे. ऐन पिकाला पाणी देण्याच्या काळातच ट्रान्सफार्मर बंद पडले आहे.

सचिन राडे झाडगावविद्युत कंपनीचे दुर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मूळावर उठले आहे. ऐन पिकाला पाणी देण्याच्या काळातच ट्रान्सफार्मर बंद पडले आहे. गेली तीन महिन्यांपासून वरूड(ज) परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथून चार किलोमीटर अंतरावरील वरूड(ज) येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. परिणामी विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकरी आपल्या शेतातील पिकाला पाणी देवू शकत नाही. या बाबी नागरिकांनी झाडगावच्या वीज अभियंत्यापुढे मांडल्या. परंतु त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. ते मुख्यालयी राहात नाही, अशा तक्रारी आहेत. शेतकरी वर्ग विविध कारणांमुळे आधीच अडचणीत सापडला आहे. आता विद्युत कंपनीच्या मनमानी कारभाराला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब गजानन चिव्हाणे, विजय ठाकरे, तुळशीराम कोवे, सखुबाई वडते, रामभाऊ भोरे, विलास खैरी, दिगांबर उईके, प्रभाकर निमट, गंगाधर निमट, सुकलाबाई उईके, जयसिंग वडते, श्रावणसिंग वडते आदींनी आमदार अशोक उईके यांना निवेदनातून मांडली.