शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आदिवासी शाळांमध्ये पुस्तके आलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:02 IST

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाची दिरंगाई : विद्यार्थ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.प्रक ल्प कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही आता संताप नोंदवित आहे. शाळा सुरू होऊन चार महिने झाले. त्यापूर्वीच आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रकल्प कार्यालयाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येची नोंदणी केली. मात्र आॅक्टोबर महिना आला तरी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील आश्रमशाळेत पोहचले नाही.जिल्ह्यातील १३ आश्रमशाळेत नववीमध्ये ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर अकरावीमध्ये ३०० विद्यार्थी आहे. आश्रमशाळेकडून प्रकल्प कार्यालयाला वारंवार विचारणा होत आहे. मात्र प्रकल्प कार्यालयाने आजपर्यंत पुस्तके दिली नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा पेच निर्माण झाला आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये आहे. मात्र प्रथम सत्राची परीक्षा तोंडावर आलेली असताना विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तकेच नाही. त्यामुळे ते अनुत्तीर्ण झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.दहावी, बारावीची पुस्तके १४ आॅगस्टलाबोर्डाची परीक्षा म्हणून विद्यार्थी उन्हाळ्यात अभ्यासाला प्रारंभ करतात. मात्र आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची पुस्तके १४ आॅगस्टला मिळाली. या संपूर्ण प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.