शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आर्णीत पुन्हा अतिक्रमण होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:22 IST

शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली.

ठळक मुद्देनागरिकांची अपेक्षा : पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम जोरात

ऑनलाईन लोकमत आर्णी : शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली. यामुळे शहरातल रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु यापूर्वीचा अनुभव पाहता, काही दिवसातच पुन्हा अतिक्रमण होते. त्यामुळे यावेळी तरी रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे मत सर्वसामान्य आर्णीकर व्यक्त करीत आहे.शहरात केवळ एकच मेनरोड असल्याने बाजारपेठ याच रोडवर आहे. त्यामुळे अतिक्रमणसुद्धा मोठ्या प्रमाणात याच रोडवर आहे. पादचारी, सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, तथा म्हातारी माणसे यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी या मेनरोडच्या दोन्ही बाजूच्या सार्वजनिक बांधकाम विभाग च्या हद्दीतील अतिक्रमण मोकळे केल्या जाते, नंतर मात्र परीस्थिती जैसे थे होते. यावेळी मात्र अतिक्रमण काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील तथा नगर परीषदचा सर्विस रोड हासुद्धा प्रथमच मोकळा करण्यात आला.त्यामुळे शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने तथा निवासस्थाने या रोडवर असल्याचे समोर आले, यांना यावेळी सक्तीने हटवण्यात आले आहे. यावेळी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम काय असते, हे सर्वसामान्य लोकांना प्रथमच कळले आहे. या स्तरामधून या मोहिमेचे समर्थन सुद्धा करण्यात येत आहे.नवीन आयएएस अधिकारी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून आल्यानंतर ही मोहीम यावेळी सक्तीने तथा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. यामुळे आता रस्ते मोकळे झाले आहे. परंतु मोहीम संपल्यानंतर नगर परिषद गप्प राहणार का, पुन्हा अतिक्रमण तर होणार नाही, असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहे.