शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत पुन्हा अतिक्रमण होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:22 IST

शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली.

ठळक मुद्देनागरिकांची अपेक्षा : पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम जोरात

ऑनलाईन लोकमत आर्णी : शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली. यामुळे शहरातल रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु यापूर्वीचा अनुभव पाहता, काही दिवसातच पुन्हा अतिक्रमण होते. त्यामुळे यावेळी तरी रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे मत सर्वसामान्य आर्णीकर व्यक्त करीत आहे.शहरात केवळ एकच मेनरोड असल्याने बाजारपेठ याच रोडवर आहे. त्यामुळे अतिक्रमणसुद्धा मोठ्या प्रमाणात याच रोडवर आहे. पादचारी, सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, तथा म्हातारी माणसे यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी या मेनरोडच्या दोन्ही बाजूच्या सार्वजनिक बांधकाम विभाग च्या हद्दीतील अतिक्रमण मोकळे केल्या जाते, नंतर मात्र परीस्थिती जैसे थे होते. यावेळी मात्र अतिक्रमण काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील तथा नगर परीषदचा सर्विस रोड हासुद्धा प्रथमच मोकळा करण्यात आला.त्यामुळे शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने तथा निवासस्थाने या रोडवर असल्याचे समोर आले, यांना यावेळी सक्तीने हटवण्यात आले आहे. यावेळी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम काय असते, हे सर्वसामान्य लोकांना प्रथमच कळले आहे. या स्तरामधून या मोहिमेचे समर्थन सुद्धा करण्यात येत आहे.नवीन आयएएस अधिकारी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून आल्यानंतर ही मोहीम यावेळी सक्तीने तथा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. यामुळे आता रस्ते मोकळे झाले आहे. परंतु मोहीम संपल्यानंतर नगर परिषद गप्प राहणार का, पुन्हा अतिक्रमण तर होणार नाही, असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहे.