शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सरकारी उपक्रमाकडे अधिकाऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:30 IST

आदिवासी, कोलाम, पारधी, शेतकरी आदींचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे अधिकाºयांनीच पाठ फिरविली. त्यामुळे गरिबांच्या कुठल्याही प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही.

ठळक मुद्देवासरी कोलामपोड : शेतकरी, नागरिकांमधून रोष व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी, कोलाम, पारधी, शेतकरी आदींचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे अधिकाऱ्यांनीच पाठ फिरविली. त्यामुळे गरिबांच्या कुठल्याही प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेविषयी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी संताप व्यक्त केला आहे.आदिवासी विकास, ग्रामविकास, सिंचन, कृषी, महसूल, वन, आरोग्य, सहकार, वीज, शिक्षण, पोलीस आदी विभागाविषयी तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. यावर तोडगा निघावा यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसह वासरी (ता. घाटंजी) कोलामपोड येथे ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांची उपस्थिती होती. पार्डी, साखरा, तरोडा, वडनेर, लिंगापूर, मोवाडा, पहापळ, टिटवी, राजूरवाडी, मारेगाव आदी ठिकाणचे नागरिक उपस्थित झाले होते.या नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाचे अधिकारीच उपस्थित नव्हते. यामुळे उपस्थित नागरिकांचा हिरमोड झाला. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माधवराव टेकाम, भीमराव नैताम, बाबूलाल मेश्राम, लेतुजी जुनघरे, अंकीत नैताम, सविता जाधव आदींनी व्यक्त केली.यावेळी नागरिकांनी पाणी, वीज, रस्ता, घरकूल, जात प्रमाणपत्र, आरोग्य आदी बाबी विषयी तक्रारी मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याचे तीनतेरा वाजविल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना