शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

सरकारी उपक्रमाकडे अधिकाऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:30 IST

आदिवासी, कोलाम, पारधी, शेतकरी आदींचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे अधिकाºयांनीच पाठ फिरविली. त्यामुळे गरिबांच्या कुठल्याही प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही.

ठळक मुद्देवासरी कोलामपोड : शेतकरी, नागरिकांमधून रोष व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी, कोलाम, पारधी, शेतकरी आदींचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे अधिकाऱ्यांनीच पाठ फिरविली. त्यामुळे गरिबांच्या कुठल्याही प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेविषयी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी संताप व्यक्त केला आहे.आदिवासी विकास, ग्रामविकास, सिंचन, कृषी, महसूल, वन, आरोग्य, सहकार, वीज, शिक्षण, पोलीस आदी विभागाविषयी तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. यावर तोडगा निघावा यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसह वासरी (ता. घाटंजी) कोलामपोड येथे ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांची उपस्थिती होती. पार्डी, साखरा, तरोडा, वडनेर, लिंगापूर, मोवाडा, पहापळ, टिटवी, राजूरवाडी, मारेगाव आदी ठिकाणचे नागरिक उपस्थित झाले होते.या नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाचे अधिकारीच उपस्थित नव्हते. यामुळे उपस्थित नागरिकांचा हिरमोड झाला. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माधवराव टेकाम, भीमराव नैताम, बाबूलाल मेश्राम, लेतुजी जुनघरे, अंकीत नैताम, सविता जाधव आदींनी व्यक्त केली.यावेळी नागरिकांनी पाणी, वीज, रस्ता, घरकूल, जात प्रमाणपत्र, आरोग्य आदी बाबी विषयी तक्रारी मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याचे तीनतेरा वाजविल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना