शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

एसीबीच्या रनिंग ट्रॅपची दहशत संपली

By admin | Updated: August 10, 2014 23:12 IST

गोपनीय माहिती आणि तक्रारदार समोर येण्यास तयार नसला की, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग खातरजमा करून रनिंग ट्रॅप (स्वयंप्रेरणेने) करून लाच घेणाऱ्याला जाळ््यात अडकवयाचे.

यवतमाळ : गोपनीय माहिती आणि तक्रारदार समोर येण्यास तयार नसला की, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग खातरजमा करून रनिंग ट्रॅप (स्वयंप्रेरणेने) करून लाच घेणाऱ्याला जाळ््यात अडकवयाचे. मात्र गेल्या पाच वर्षात यवतमाळात अशी एकाही कारवाई झाली नाही. परिणामी भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत रनिंग ट्रॅपचा धाकच संपल्याचे चित्र आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात ३५ जणांवर कारवाई केली. लाच स्विकारणाऱ्याला सापळ््याची कुणकुण लागली की तो लाच स्विकारत नाही. तेव्हा शासकीय पंचासमक्ष खातरजमा करून गुन्हा नोंदविला जातो. मात्र पाच वर्षात येथील कार्यालयाने रनिंग ट्रॅप व्दारे एकही प्रभावी कारवाई केली नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रनिंग ट्रॅपमध्ये तक्रारकर्ता रहात नसल्याने कारवाई केल्यानंतर पथकातील अधिकाऱ्याला फिर्यादी व्हावे लागते. न्यायालयात खटला दाखल झाला की, लाच स्विकारताना सापडलेला लोकसेवक अथवा त्याचा वकील आपल्यावर लाचलुचपत विभागाने आकसातून कारवाई केल्याचा युक्तीवाद करतात. काही वेळा साक्षीदारही फितूर झाले. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव त्या कारवाईत बी फायनल (तक्रारीत तथ्य नाही) न्यायालयात सादर करावे लागले. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रोषही ओढवला जातो. त्यामुळे येथे रनिंग ट्रॅप होत नसल्याचे सांगण्यात आले. राजरोसपणे अधिकारी आणि कर्मचारी लाचेची मागणी करतात. परंतु तक्रारदार समोर येण्यास घाबरतो. त्यावेळी ही कारवाई प्रभावी ठरते. मात्र आता त्याचा धाकच उरला नसल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)