शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दीडशे विद्यार्थ्यांंची शस्त्रक्रिया अडकली कागदपत्रांच्या अटीत

By admin | Updated: May 17, 2014 00:32 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत विद्यार्थ्यांंवर शस्त्रक्रियेसाठी विविध प्रकारचे कागदपत्र मागितले जात आहे. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विलंब होत असल्याने जिल्ह्यातील

यवतमाळ : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत विद्यार्थ्यांंवर शस्त्रक्रियेसाठी विविध प्रकारचे कागदपत्र मागितले जात आहे. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विलंब होत असल्याने जिल्ह्यातील जवळपास १५0 विद्यार्थी हृदयशस्त्रक्रियेपासून वंचित आहेत.

यापूर्वी सदर योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांंवर शस्त्रक्रियेसाठी केवळ शाळेच्या कार्डाची आणि प्रमाणपत्राची गरज भासत होती. आता मात्र यासाठी विविध प्रकारचे कागदपत्र मागविले जात आहे. काही रुग्ण शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात गेले असता त्यांना उपचाराची र्मयादा ६0 ते ७0 हजार रुपये सांगण्यात आली. याशिवाय विविध कागदपत्र मागविण्यात आले. यामुळेच शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या वाढत आहे.

सदर योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळेचे ओळखपत्र आणि प्रमाणपत्राच्या आधारे मिळावा, योजनेतील पथकासाठी आवश्यक प्रथमोपचार औषधी आणि साहित्य तत्काळ उपलब्ध करून द्यावे, महागाव कसबा येथील रोशनी इस्माईल खाँ पठाण या अकरावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. योजना राबविण्यासाठी शासनाकडून चांगले प्रयत्न होत असले तरी केवळ कागदपत्रांची पूर्तता करण्यास अनेक अडचणी येत आहेत. बरेच दिवसपर्यंंत आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध होत नाही. अशावेळी रुग्ण विद्यार्थ्याची प्रकृती खालावत जावून जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)