शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

नेर तालुक्यात तलाठी कार्यालये बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:27 IST

नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांत असंतोष : टुमदार इमारतींवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना तलाठी एका जागेवर उपलब्ध व्हावा यासाठी कार्यालये उभी करण्यात आली आहे. ३६ ग्रामपंचायतींमध्ये निवास आणि कार्यालय अशी दुहेरी सुविधा असलेली इमारत बांधण्यात आली. प्रत्येक इमारतीवर १९ लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्यात आला. सध्या तरी याचा वापर सुरू झालेला नाही.तलाठी उपलब्ध होत नसल्याची ओरड नागरिकांमधून होते. त्यामुळेच शासनाने तलाठी कार्यालये बांधली. तलाठ्यांनी याच ठिकाणाहून कामे करावी, असे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप तरी त्याठिकाणी तलाठी रुजू झालेले नाही. बेवारस असलेल्या या कार्यालयांवर आता समाजकंटकांनी ताबा घेतला आहे. मटका-जुगार खेळण्यासाठी या वास्तू उपयोगात आणल्या जात आहेत. काही आंबटशौकिनांनीही याचा वापर केला आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने तलाठ्यांच्या प्रवेशापूर्वीच ही कार्यालये भंगण्याची चिन्हे दिसू लागली आहे.सुविधा नसल्याची ओरडनवीन बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयांमध्ये परिपूर्ण सुविधा नसल्याची ओरड तलाठ्यांमधून होत आहे. किचन, हॉल, कार्यालय आणि इतर सर्व बाबी याठिकाणी उपलब्ध आहे. आणखी याठिकाणी काय सुविधा असाव्या, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.