शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

नेर तालुक्यात तलाठी कार्यालये बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:27 IST

नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांत असंतोष : टुमदार इमारतींवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना तलाठी एका जागेवर उपलब्ध व्हावा यासाठी कार्यालये उभी करण्यात आली आहे. ३६ ग्रामपंचायतींमध्ये निवास आणि कार्यालय अशी दुहेरी सुविधा असलेली इमारत बांधण्यात आली. प्रत्येक इमारतीवर १९ लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्यात आला. सध्या तरी याचा वापर सुरू झालेला नाही.तलाठी उपलब्ध होत नसल्याची ओरड नागरिकांमधून होते. त्यामुळेच शासनाने तलाठी कार्यालये बांधली. तलाठ्यांनी याच ठिकाणाहून कामे करावी, असे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप तरी त्याठिकाणी तलाठी रुजू झालेले नाही. बेवारस असलेल्या या कार्यालयांवर आता समाजकंटकांनी ताबा घेतला आहे. मटका-जुगार खेळण्यासाठी या वास्तू उपयोगात आणल्या जात आहेत. काही आंबटशौकिनांनीही याचा वापर केला आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने तलाठ्यांच्या प्रवेशापूर्वीच ही कार्यालये भंगण्याची चिन्हे दिसू लागली आहे.सुविधा नसल्याची ओरडनवीन बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयांमध्ये परिपूर्ण सुविधा नसल्याची ओरड तलाठ्यांमधून होत आहे. किचन, हॉल, कार्यालय आणि इतर सर्व बाबी याठिकाणी उपलब्ध आहे. आणखी याठिकाणी काय सुविधा असाव्या, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.