शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शुद्धतेची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 00:05 IST

सध्या पावसाळ््याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते.

दिग्रस : सध्या पावसाळ््याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते. या दूषित पाण्यामुळे डायरिया, काविळ, टायफाईड आदी साथीचे आजार पसरण्याची भीती असते. यासाठी नागरिकांनी पाणी शुद्धतेची काळजी घ्यावी, पाणी उकळून, गाळून घेऊन त्यात जीवन ड्रॉप द्रावण टाकावे, असे आवाहन येथील आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील नळयोजनेसह ग्रामीण भागातील विहिरी आणि हातपंपाच्या शुद्धतेबाबत प्रभावी उपाययोजना दिसत नाही. अनेक जलस्त्रोत घाणेरड्या ठिकाणी आहे. त्यामुळे पाणी शुद्धिकरण करणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकूण क्लोरिनेशन करणे गरजेचे आहे. पाण्याची नियमित ओटी टेस्ट घ्यावी, गावामध्ये असणाऱ्या नाल्या वाहत्या कराव्या, डबकी साचणार नाही याची काळजी घ्यावी, पिण्याचे पाणी घेण्यासाठी डवल्याचा वापर करावा, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, बाहेरील पाणी पिण्याचे टाळावे, उघड्यावरील शिळे अन्न खाऊ नये, पाण्यच्या स्त्रोतापासून १०० फुटाच्या अंतरावर खताचे खड्डे असल्यास त्याची विल्हेवाट लावावी, आदी सूचना केल्या आहे. याउपरही जलजन्य रोगाचे रुग्ण आढळून आल्यास अंगणवाडी सेविका किंवा अशा स्वयंसेविकांना माहिती द्यावी. तसेच जवळच्या दवाखाण्यात जाऊन रुग्णांची तपासणी करावी. उपहारगृहे, खानावळ, बसस्थानक आदी ठिकाणचे पाण्याचे साठे निरजंतुक राहतील याची काळजी घ्यावी. ग्रामीण नळयोजनेच्या टाक्या नियमित स्वच्छ करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)