शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पाणी शुद्धतेची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 00:05 IST

सध्या पावसाळ््याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते.

दिग्रस : सध्या पावसाळ््याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते. या दूषित पाण्यामुळे डायरिया, काविळ, टायफाईड आदी साथीचे आजार पसरण्याची भीती असते. यासाठी नागरिकांनी पाणी शुद्धतेची काळजी घ्यावी, पाणी उकळून, गाळून घेऊन त्यात जीवन ड्रॉप द्रावण टाकावे, असे आवाहन येथील आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील नळयोजनेसह ग्रामीण भागातील विहिरी आणि हातपंपाच्या शुद्धतेबाबत प्रभावी उपाययोजना दिसत नाही. अनेक जलस्त्रोत घाणेरड्या ठिकाणी आहे. त्यामुळे पाणी शुद्धिकरण करणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकूण क्लोरिनेशन करणे गरजेचे आहे. पाण्याची नियमित ओटी टेस्ट घ्यावी, गावामध्ये असणाऱ्या नाल्या वाहत्या कराव्या, डबकी साचणार नाही याची काळजी घ्यावी, पिण्याचे पाणी घेण्यासाठी डवल्याचा वापर करावा, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, बाहेरील पाणी पिण्याचे टाळावे, उघड्यावरील शिळे अन्न खाऊ नये, पाण्यच्या स्त्रोतापासून १०० फुटाच्या अंतरावर खताचे खड्डे असल्यास त्याची विल्हेवाट लावावी, आदी सूचना केल्या आहे. याउपरही जलजन्य रोगाचे रुग्ण आढळून आल्यास अंगणवाडी सेविका किंवा अशा स्वयंसेविकांना माहिती द्यावी. तसेच जवळच्या दवाखाण्यात जाऊन रुग्णांची तपासणी करावी. उपहारगृहे, खानावळ, बसस्थानक आदी ठिकाणचे पाण्याचे साठे निरजंतुक राहतील याची काळजी घ्यावी. ग्रामीण नळयोजनेच्या टाक्या नियमित स्वच्छ करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)