शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नेर तालुक्यामध्ये पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:31 IST

दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.

ठळक मुद्देबोगस कामे वाढली : १७ ग्रामपंचायतीत समस्या तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून अनेक कामे करण्यात आली. या अंतर्गत झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट राहिला आहे. विहिरींना भरपूर पाणी असतानाही केवळ बोगस पाईपलाईनमुळे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही. काही ठिकाणी टाक्या निकृष्ट, तर मोटारपंपाचा दर्जा सुमार आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेततळ्यांसाठी तीन गावांची निवड करण्यात आली. शेततळ्यासाठी ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून द्यावी, असे संकेत आहे. दोन ग्रामपंचायतींनी जागा दिली मात्र इंद्रठाणा ग्रामपंचायतीने अजूनही यादृष्टीने पाऊले उचलली नाहीत. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहे. शेततळे पूर्ण होऊन त्यात पाणी केव्हा जमा होणार हा प्रश्न आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी, वटफळी, शहापूर आदी गावांमध्ये पाण्यासाठी लोकांची अक्षरश: जागल सुरू आहे.ग्रामस्वच्छता अभियान रखडलेतेराव्या वित्त आयोगातून ग्रामस्वच्छता अभियान, रस्त्याचे डांबरीकरण, पाण्याची मुबलक सोय अशा कामांना प्राधान्य दिले जाते. लाखो रुपयांचा निधी यासाठी उपलब्धही करून देण्यात आला. मात्र सद्यस्थितीत ग्रामस्वच्छता अभियान थांबले आहे. हागणदारीमुक्त गाव अभियानाचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्याच्या कामात गैरप्रकार वाढले आहे. यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसून येते.