शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

बेपत्ता पावसात बंधारा शेतकºयांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 22:16 IST

गत महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : फुलसावंगीत जलपातळी वाढल्याने पिकांचे सिंचन

विवेक पांढरे ।लोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : गत महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. बेपत्ता पावसात मात्र फुलसावंगीत जलयुक्त शिवार योजनेतून बांधलेला सिमेंट बंधारा मात्र तुडूंब भरला आहे. यामुळे परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी पिकांचे सिंचन करीत आहे. जलयुक्त शिवारचा हा बंधारा इतरही गावांसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे.महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावाजवळून नाला वाहतो. यावर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांधला आहे. तीन मीटर खोल आणि २१ मीटर रुंद असा हा बंधारा आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाने बंधाºयात २०० मीटरपर्यंत पाणी साचले आहे. गत महिनाभरापासून पाऊस समाधानकारक पडत नसल्याने तालुक्यातील पिके करपत आहे. शेतकºयांच्या चेहºयावर चिंतेचे सावट आहे. पावसासाठी जो-तो करूणा भाकत आहे. अशा बेपत्ता पावसाच्या दिवसात फुलसावंगीतील काही शेतकºयांना बंधाºयाने मोठा आधार दिला आहे.या बंधाºयातील पाण्यामुळे भूगर्भातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जवळपासच्या शेतकºयांच्या विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. ज्यांच्याकडे सिंचन सुविधा आहे असे शेतकरी सिंचन करीत आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाफुलसावंगीनजीक सिमेंट बंधारा बांधला आहे. बंधाºयामुळे गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला आहे. शासनाकडून राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार अभियानाचे हे फलित असल्याचे गावकरी सांगत आहे.