शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बेपत्ता पावसात बंधारा शेतकºयांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 22:16 IST

गत महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : फुलसावंगीत जलपातळी वाढल्याने पिकांचे सिंचन

विवेक पांढरे ।लोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : गत महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. बेपत्ता पावसात मात्र फुलसावंगीत जलयुक्त शिवार योजनेतून बांधलेला सिमेंट बंधारा मात्र तुडूंब भरला आहे. यामुळे परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी पिकांचे सिंचन करीत आहे. जलयुक्त शिवारचा हा बंधारा इतरही गावांसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे.महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावाजवळून नाला वाहतो. यावर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांधला आहे. तीन मीटर खोल आणि २१ मीटर रुंद असा हा बंधारा आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाने बंधाºयात २०० मीटरपर्यंत पाणी साचले आहे. गत महिनाभरापासून पाऊस समाधानकारक पडत नसल्याने तालुक्यातील पिके करपत आहे. शेतकºयांच्या चेहºयावर चिंतेचे सावट आहे. पावसासाठी जो-तो करूणा भाकत आहे. अशा बेपत्ता पावसाच्या दिवसात फुलसावंगीतील काही शेतकºयांना बंधाºयाने मोठा आधार दिला आहे.या बंधाºयातील पाण्यामुळे भूगर्भातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जवळपासच्या शेतकºयांच्या विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. ज्यांच्याकडे सिंचन सुविधा आहे असे शेतकरी सिंचन करीत आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाफुलसावंगीनजीक सिमेंट बंधारा बांधला आहे. बंधाºयामुळे गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला आहे. शासनाकडून राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार अभियानाचे हे फलित असल्याचे गावकरी सांगत आहे.