शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पेपर खराब गेल्याने यवतमाळात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 12:17 IST

बारावीचे पेपर खराब गेल्याने एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथील शिंदे नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देनापास होण्याच्या भीतीने घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बारावीचे पेपर खराब गेल्याने एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथील शिंदे नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली.वैशाली सुधाकर फुंदे (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती यवतमाळच्या अँग्लो हिंदी कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षेत पेपर खराब गेल्याने ती तणावाखाली होती. नापास झाल्यास घरचे काय म्हणतील या विचारात तिने मंगळवारी रात्री आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वैशालीचे वडील सुधाकर फुंदी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता आहेत. तिच्या मागे आई, वडील व एक बहिण आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

टॅग्स :Suicideआत्महत्याexamपरीक्षा