शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

पाण्यासाठी महिलांची प्राधिकरणावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 20:59 IST

जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचा पोबारा : १६ दिवस लोटले तरी पाणी आलेच नाही

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला. यामुळे महिलांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. पाण्याचे समान वाटप करण्याची मागणी केली आहे.धामणगाव मार्गावरील गांधीनगर, नेहरूनगर, नारिंगेनगर आणि बांगरनगर भागात गत १६ दिवसांपासून पाण्याचा थेंब आला नाही. विशेष म्हणजे, प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकात या भागाचे नावच नाही.यामुळे प्राधिकरणाच्या लेखी हा भाग निर्मनुष्य तर झाला नाही ना, असा जाब विचारण्यासाठी महिला प्राधिकरणावर धडकल्या होत्या. अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागताच अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. यामुळे संतप्त महिलांना या ठिकाणी कुणीही भेटले नाही. प्रश्न न सुटताच त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.या भागातील महिलांनी पाण्याच्या असमान वाटपावर तीव्र शब्दात नाराजी नोंदविली. तत्काळ दुरूस्ती न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. यावेळी श्रृतिका वाघ, अर्चना राठी, पूजा राठी, शोभा दर्डा, जयश्री दानव, विद्या देशपांडे, माधुरी ठाकरे, मंगला महानुर, वसुधा देशमुख, सुनिता धारगावे, ललिता विधाते, प्रिती चन्ने, गीता लचके, प्रतिभा कुकडे आदी महिला उपस्थित होत्या.या आहेत प्रमुख समस्याशहरात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे.काही भागात २४ तास नळ सुरू आहेत.पाणी पुरवठ्याच्या वेळा पाळल्या जात नाही. मध्यरात्रीनंतरही नळ येतात.मिळणारे ७० टक्के पाणी गढूळ असते.वेळापत्रकात बदल झाला तरी सांगितला जात नाही.