शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाण्यासाठी महिलांची प्राधिकरणावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 20:59 IST

जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचा पोबारा : १६ दिवस लोटले तरी पाणी आलेच नाही

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला. यामुळे महिलांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. पाण्याचे समान वाटप करण्याची मागणी केली आहे.धामणगाव मार्गावरील गांधीनगर, नेहरूनगर, नारिंगेनगर आणि बांगरनगर भागात गत १६ दिवसांपासून पाण्याचा थेंब आला नाही. विशेष म्हणजे, प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकात या भागाचे नावच नाही.यामुळे प्राधिकरणाच्या लेखी हा भाग निर्मनुष्य तर झाला नाही ना, असा जाब विचारण्यासाठी महिला प्राधिकरणावर धडकल्या होत्या. अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागताच अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. यामुळे संतप्त महिलांना या ठिकाणी कुणीही भेटले नाही. प्रश्न न सुटताच त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.या भागातील महिलांनी पाण्याच्या असमान वाटपावर तीव्र शब्दात नाराजी नोंदविली. तत्काळ दुरूस्ती न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. यावेळी श्रृतिका वाघ, अर्चना राठी, पूजा राठी, शोभा दर्डा, जयश्री दानव, विद्या देशपांडे, माधुरी ठाकरे, मंगला महानुर, वसुधा देशमुख, सुनिता धारगावे, ललिता विधाते, प्रिती चन्ने, गीता लचके, प्रतिभा कुकडे आदी महिला उपस्थित होत्या.या आहेत प्रमुख समस्याशहरात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे.काही भागात २४ तास नळ सुरू आहेत.पाणी पुरवठ्याच्या वेळा पाळल्या जात नाही. मध्यरात्रीनंतरही नळ येतात.मिळणारे ७० टक्के पाणी गढूळ असते.वेळापत्रकात बदल झाला तरी सांगितला जात नाही.