शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

घाटंजी येथे रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: May 5, 2017 02:13 IST

तालुका काँग्रेस कमिटी व शेतकरी वारकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

घाटंजी : तालुका काँग्रेस कमिटी व शेतकरी वारकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र व केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार शेतकरी बांधवांनी डाळवर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली व निसर्गानेसुद्धा साथ दिली. त्यामुळे तुरीचेसुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. पण शासन आता तूर घ्यायला तयार नाही. शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करावी, अन्यथा शेतकऱ्यांजवळ बँकेचे हप्ते भरण्यासाठीसुद्धा पैसे नाही त्यामुळे बँक कर्ज देणार नाही आणि ६० टक्के शेती पडिक राहण्याची दाट शक्यता आहे, याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. विजय कडू, किशोर दावडा, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गावंडे, चिंतामण पायगान, अनुप चव्हाण, मनोज राठोड, राजू निकोले, राजू वातीले, ओंकार जिद्देवार, विजय देवतळे, अशोक भुतडा, बबलू राठोड, उमेश कोरोते, संतोष मेश्राम, मिलन मेश्राम, संतोष गेडाम, नितेश जामडे, गणेश उन्नरकर आणि तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)