शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

By admin | Updated: June 14, 2016 01:57 IST

शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी येथील तहसील

आर्णी : शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर रस्तारोको करण्यात आला. आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. यानंतरही तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आहे. त्यामुळे शासनावर भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार ख्वाजा बेग यांनी यावेळी केली. शासनाच्या विरोधात यावेळी प्रचंड नारेबाजी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सुधीर पवार यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख रवींद्र नालमवार, सुनील राठोड, हरीष कुडे, मुबारक तंवार, राजन भागवत, संदीप बुटले, गणेश मोरे, भाऊराव गावंडे, राजेंद्र शिवरामवार, दीपक बुटले, गोपाल कोठारी, भिकुसेठ पटेल, कांतीलाल कोठारी, सुनील डोल्हारकर, डॉ. आर.के. चिंतावार, शेखर खंदार, निलंकुश चव्हाण, प्रदीप भगत, मनोज माघाडे, रवी राठोड, भारत काळबांडे, विनोद पंचभाई, रवींद्र बडे, निशांत सोनोने आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)