शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

घाटंजीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:39 IST

घाटंजी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित ...

घाटंजी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.

कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यास कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत अध्यादेश काढावा, केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करावे, सोयाबीन, कापूस व अन्य पिकांची विम्याची रक्कम त्वरित द्यावी, आणेवारीनुसार दुष्काळाच्या सवलती व कर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्ज पुनर्गठन करावे, आदी माग्ण्या करण्यात आल्या.

याशवाय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ योजनेंतर्गत २००९ ते २०१६ पर्यंतची कर्जमाफी पूर्णतः निकालात काढावी, ही मागणीही करण्यात आली. येथील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे याच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले. नंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार डी.एम. राठोड यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी मोरेश्वर वातीले यांनी सरकारच्या धोरणावर आसुड ओढत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आंदोलनात युवराज आडे, सूरज टेकाम, सोपान पंधरे, अशोक देवतळे, सय्यद सरफराज, महेंद्र कांबळे, अनंत सोनडवले, हरिदास खोब्रागडे, भगवान बन्सोड, मधुकर सातपुडके, विलास तोडसाम, रामेश्वर मडावी, प्रेमानंद उमरे, विनायक नगराळे, सचिन राठोड, दीक्षांत वासनिक, सूरज रामटेके, साहिल रामटेके, गौरव शेंडे, यशवंत भगत, रा.वि. नगराळे, नरेंद्र भगत, नंदकुमार देवतळे आदींसह शेतकरी सहभागी होते.