शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या नाला सरळीकरणाला सुरूं ग

By admin | Updated: June 9, 2017 01:43 IST

कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेतून केवळ राजकीय ठेकेदारांचे अथवा पक्ष कार्यकर्त्यांचे आर्थिक पुनर्वसन केले ...

सव्वा कोटींचे काम : कंत्राटदार काम सोडून पसारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेतून केवळ राजकीय ठेकेदारांचे अथवा पक्ष कार्यकर्त्यांचे आर्थिक पुनर्वसन केले जात असल्याने कामाला सुरुंग लागला आहे. सेवानिवृत्त अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या एका कंत्राटदाराने नाला सरळीकरणाचे सव्वा कोटींचे काम घेऊन अर्ध्यावर सोडून दिले आहे. दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथे जलयुक्त शिवार योनजेतून नागोबा नाला सरळीकरणासह इतरही कामे प्रस्तावित आहे. या कामासाठी एक कोटी २१ लाखांची तरतूद आहे. ई- निविदेचा सोपस्कार पूर्ण करून पुसद येथील एका सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या संस्थेला हे काम देण्यात आले. इस्टीमेटप्रमाणे यामध्ये तीन मीटर खोली आणि २०० मीटर लांबीचे काम आहे. या ठेकेदाराने जेसीबी मशीनद्वारे २५ व २६ मे रोजी दोन दिवस काम करून अर्धवट सोडून दिले. शेत शिवारातून त्याने मशीनही परत नेल्या आहेत. अर्धवट कामामुळे पावसाचे पाणी शेतात शिरण्याची भिती असल्याने शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला याबाबत विचारणा केली. त्याने सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक असल्याचे सांगितले. आता हे अर्धवट काम सोडून पळालेल्या ठेकेदाराची शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. राजकीय पाठबळ मिळत असल्याने जलयुक्त शिवाराच्या कामाला सुरूंग लावला जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. कृषी विभागाची यंत्रणा ही राजकीय पुढाऱ्यांच्याच दावणीला बांधली गेली असून त्यांच्या मर्जीविरूद्ध काम करण्यास तयार नाही. झालेल्या कामाची तांत्रिक दृष्ट्या उपायेगिताही तपासली जात नाही. तुपटाकळी येथील नाला सरळीकरण कामाची अजय ठाकरे या शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आता पारदर्शक प्रशासनाची हमी देणारे जिल्हाधिकारी या प्रकरणत कोणती भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.माती काम असून त्यावर ब्लास्टींगसाठी आर्थिक तरतूद नाही. या कामात काळा दगड लागल्याने इस्टीमेटप्रमाणे काम करणे शक्य नाही. झालेल्या कामाचेच बील ठेकेदाराला देण्यात येईल. -अर्जुन जाधव, तालुका कृषी अधिकारी, दिग्रस